शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मालेगावी श्रावणबाळ अनुदान पुन्हा सुरू होणार

By admin | Updated: September 12, 2014 00:10 IST

मालेगावी श्रावणबाळ अनुदान पुन्हा सुरू होणार

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादीने उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉँग्रेसचा उमेदवार पराभूत केल्याने जिल्हा परिषदेतील कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडीत बिघाडी झाली. राष्टÑवादीने गद्दारी केल्याचा आरोप कॉँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे, तर राष्टÑवादीने स्थानिक निवडणुकांमध्ये असे होतच राहते, असे सांगत कॉँग्रेसला एकप्रकारे झटका दिला आहे. आमदार माणिकराव कोकाटे व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात छुपा संघर्ष असल्याने सातत्याने या ना त्या कारणाने कॉँग्रेस व राष्टÑवादी एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्टÑवादी व कॉँग्रेस वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेल्याने आघाडी टिकणार काय, हाच मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. निवडणुकीच्या आदल्या दिवशी कॉँग्रेस व राष्टÑवादीचे सदस्य एक्स्प्रेस इन या हॉटेलमध्ये एकत्र आले; मात्र त्यांची संयुक्त बैठक झालीच नाही. त्यानंतर आमदार माणिकराव कोेकाटे यांनी केरू पवार यांच्या उमेदवारीसाठी व आमदार निर्मला गावित यांनी अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्या उमेदवारीसाठी निरीक्षक आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे आक्रमकपणे मागणी केली. शिवसेना व भाजपाचे सदस्य सभागृहात न आलेले पाहून राष्टÑवादीने संधी साधत उपाध्यक्षपदासाठी व्यूहरचना आखली. मतदान झालेच तर संख्याबळ ३१ होत असल्याने कॉँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करण्याची खेळी केली. त्यानुसार निवडणूक होऊन कॉँग्रेसचे उमेदवार केरू पवार अपेक्षेनुसार पराभूत झाले. निवडणुकीनंतर कॉँग्रेसच्या नेत्यांनी राष्टÑवादीवर गद्दारीचे आरोप करीत याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्णातच नव्हे तर राज्यात राष्टÑवादीला भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)