शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

यादीत धनिक व्यक्तींचा समावेश

By admin | Updated: February 28, 2016 00:04 IST

दारिद्र्यरेषेखालील : कुटुंबांच्या सर्वेक्षणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार

मनमाड : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे करताना खऱ्या लाभार्थींना डावूलन धनदांडग्यांना प्राध्यान देऊन त्यांची नावे दारिद्र्य रेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामुळे खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याची तक्रार निवेदनाद्वारे रिपाइंच्या वतीने करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, दारिद्र्यरेषची जुनी यादी १९९७ -१९९८ तयार करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २००६ -२००७ मध्ये सर्व्हे करण्यात आला होता. त्यावेळी खऱ्या लाभार्थींना लाभापासून दूर ठेवण्यात आले असून, धनदांडग्यांची नावे दारिद्र्यरेषेखालील यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. तरी शासनाने गरिबाची हेळसांड थाबंवावी तसेच जे खरे लाभार्थी असतील त्यांची नावे रितसर दारिद्र्यरेषेखालीली यादीत नोंदवावी व बोगस नावे यादीतून वगळण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कार्यवाही न झाल्यास रिपाइंच्या वतीने आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर रिपाइंचे ज्येष्ठ नेते गंगाभाऊ त्रिभुवन यांच्यासह अनेक कार्य-कर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (वार्ताहर)