शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दर्शनी भागात यादी झळकवणार

By admin | Updated: February 5, 2017 23:47 IST

सिन्नर : शौचालय नसेल तर दंड; स्वच्छ, सुंदर शहरासाठी उपाययोजना

सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रत्येक गाव शंभर टक्के हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीने कंबर कसली आहे. ज्या गावातील कुटुंबाकडे शौचालय नसेल अशा कुटुंबीयांची यादी गावाच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी दिली. ग्रामस्थांनी वैयक्तिक शौचालय बांधावे व त्याचा वापर करावा, यासाठी अनेक दिवसांपासून शासन प्रयत्न करीत आहेत. मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याने शासनाने कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. त्याचा एक भाग म्हणून ज्या कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नसतील किंवा त्याचा वापर करीत नसेल अशा कुटुंबीयांच्या नावांची यादी गावाच्या दर्शनी भागात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हगणदारीमुक्त गावासाठी पुढील आठवड्यापासून सदर मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर दर बुधवारी गुडमॉर्निंग पथक प्रत्येक गावात जाणार आहे. उघड्यावर शौचाला जाणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्यासह त्यांना गुलाबपुष्प देण्यात येणार आहे. ज्यांना गुलाबपुष्प दिले जाईल त्यांचे पूर्ण नाव ग्रामसेवक पंचायत समितीत कळवणार आहेत. उघड्यावर शौचाला जाणाऱ्या व्यक्तीची नावे समजल्यानंतर पोलीस त्यांच्याकडे जाऊन समज देणार आहेत. पंचायत समितीच्या वतीने गुडमॉर्निंग पथकाची नेमणूक केली असून, बुधवारपासून मोहिमेस प्रारंभ केला जाणार आहे. (वार्ताहर)