शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 15:11 IST

निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या.

निफाड : तालुक्यातील नांदूरमधमेश्वर येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या. नांदूरमधमेश्वर धरणावरवरील स्त्यावर पंढरीनाथ विठ्ठल गाजरे हे शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराबाहेर तीन शेळ्या बांधलेल्या होत्या. सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला करीत तीनही शेळ्यांना ठार केले . सकाळी ही घटना गाजरे यांच्या लक्षात आली त्यांनी पाहिले असता तिन्ही शेळ्या त्यांच्या घरापासून वीस ते तीस, तीस ते पन्नास मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळल्या. सदरची घटना पोलीस पाटील डांगळे यांनी येवला वन विभागाला कळवली. येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख, वनमजूर भारत माळी यांचे पथक गाजरे यांच्या वस्तीवर पोहोचले व या घटनेचा पंचनामा केला. वीस दिवसांपूर्वी गाजरे यांच्या वस्तीपासून जवळच असलेल्या आदिनाथ गाजरे यांची एक शेळी बिबट्याने ठार केली होती. बिबट्यास जेरबंद करण्यासाठी वनविभागाने गाजरे यांच्या शेतात पिंजरा लावला आहे.