शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

रब्बीसाठी कडवा कालव्याचे दुसरे आवर्तन सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

सिन्नर : रब्बी पिकांसाठी कडवा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सुमारे २५० क्यूसेक क्षमतेने कालव्याला ...

सिन्नर : रब्बी पिकांसाठी कडवा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्यात आले. सुमारे २५० क्यूसेक क्षमतेने कालव्याला पाणी सोडण्यात आले. ते टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार आहे. यामुळे सुमारे १ हजार ४०० हेक्टरवरील पिकांना फायदा होणार आहे. रब्बीच्या सिंचनासह पिण्यासाठी दोन तलाव भरण्यात येणार आहेत.

सहायक कार्यकारी अभियंता संतोष गायधनी यांच्या मार्गदर्शनाखाली आवर्तनाचे नियोजन आखण्यात आले आहे. कालव्याला वीस दिवस पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा गहू, हरभरा, फळबागा, मका आणि पिकांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी नियोजनाप्रमाणे सिंचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

रब्बीसाठी १७ दिवसांचे पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. एक हजार शेतकऱ्यांना आवर्तनाचा लाभ झाला. ४५० दलघफू पाणी पहिल्या आवर्तनात वापरले गेले. भूजल पातळी टिकून असल्याने मागणी मर्यादित राहिली. तथापि, पुढच्या आवर्तनाला मात्र शेतकऱ्यांकडून पाणी मागणी वाढेल असे चित्र लाभक्षेत्रात दिसून येत आहे.

इन्फो...

डोंगळे शोधमोहिमेला सुरुवात

शिंदे येथून डोंगळे शोधमोहिमेला लगेचच सुरुवात करण्यात आली. म्हाळसाकोरे व सिन्नर तालुक्याच्या हद्दीत दोन दिवसांत डोंगळे काढण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. चार शाखा अभियंत्यांसह सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत. पाण्याची चोरी होऊ नये यासाठी कालव्यावर दिवस-रात्र गस्त घालण्यात येणार आहे.

इन्फो...

दोन बंधाऱ्यांत पाणी सोडणार

दुसऱ्या आवर्तनात ६० दलघफू पाणी सिंचनासाठी ठेवण्यात आले आहे. त्याद्वारे वडांगळी पाणी योजनेचा साठवण तलाव भरण्यात येईल. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावांना तीन महिने पाणीटंचाई जाणवणार नाही. पांगरी पाणी योजनेसाठीही डांबर नाला बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे.

===Photopath===

100221\10nsk_4_10022021_13.jpg

===Caption===

कडवा धरणातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी. (संग्रहीत छायाचित्र)