शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: July 3, 2017 00:17 IST

नायगाव : पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त प्रसिध्द करताच जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : दोन महिन्यांपासून जीवन प्राधिकरणाच्या नळपाणी पुरवठा योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा जलवाहिनी दुरवस्थेच्या कारणामुळे देशवंडीकरांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच संबंधित विभागाने जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्याने देशवंडीकरानी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे देशवंडीकरांचा पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी संबंधित विभागात अनेकवेळा तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली होती. गावात पाण्याची दुसरी व्यवस्था नसल्यामुळे पाणी टंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शुक्रवारी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जलवाहिणीची दिवसभरात दुरुस्ती करुन देशवडीचा पाणी पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शनिवारी देशवंडीकराना दोन महिन्यांच्या खंडानंतर पुरेसे पाणी मिळाले. सिन्नर तालुक्यात अनेक गावांमध्ये अशा प्रकारची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची जर दखल घेतली तर पाणीप्रश्न सुटू शकतो, असे मत यानिमित्त व्यक्त होत आहे.