शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
4
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
5
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
6
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
7
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
8
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
9
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
10
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
11
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
12
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
13
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
14
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
15
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
16
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
17
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
18
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
19
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

..अखेर पाणीपुरवठा सुरळीत

By admin | Updated: July 3, 2017 00:17 IST

नायगाव : पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त प्रसिध्द करताच जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव : दोन महिन्यांपासून जीवन प्राधिकरणाच्या नळपाणी पुरवठा योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा जलवाहिनी दुरवस्थेच्या कारणामुळे देशवंडीकरांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच संबंधित विभागाने जलवाहिनीची दुरु स्ती करु न पाणी पुरवठा सुरळीत केल्याने देशवंडीकरानी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनी नादुरुस्त असल्याच्या कारणामुळे देशवंडीकरांचा पाणी पुरवठा गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने तीव्र टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी संबंधित विभागात अनेकवेळा तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली होती. गावात पाण्याची दुसरी व्यवस्था नसल्यामुळे पाणी टंचाईने हैराण झालेल्या ग्रामस्थांनी संबंधित विभागाच्या आधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शुक्रवारी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या जलवाहिणीची दिवसभरात दुरुस्ती करुन देशवडीचा पाणी पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे शनिवारी देशवंडीकराना दोन महिन्यांच्या खंडानंतर पुरेसे पाणी मिळाले. सिन्नर तालुक्यात अनेक गावांमध्ये अशा प्रकारची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या तक्रारींची जर दखल घेतली तर पाणीप्रश्न सुटू शकतो, असे मत यानिमित्त व्यक्त होत आहे.