शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
5
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
6
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
7
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
8
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
9
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
10
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
11
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
12
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
13
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
14
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
15
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
16
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
17
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
18
विशेष लेख: विरोधकांना हरवू नका, सत्तेच्या गाडीत बसवा!
19
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
20
Delhi Blast : दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी शेवटचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:30 IST

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनगरलाही पाणी देणार : चोरी रोखण्यासाठी गावे अंधारात

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.सदरचे पाणी औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर आणि अहमदनगर जिल्ह्णातील कोपरगाव, शिर्डी, राहाता या नगरपालिकांची तहान भागविणार आहे. त्यासाठी गंगापूर व दारणा समूहातील (गंगापूर, मुकणे, दारणा, वालदेवी) या धरणातून २ हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोमवारी सायंकाळी उशिरा गोदावरी व दारणा नदीमार्गे हे पाणी पुढे झेपावले. या पाण्याचा लाभ नाशिक शहरासह भगूर, कॅन्टोन्मेंट, सिन्नर एमआयडीसी, सायखेडा, चांदोरी, निफाड तालुक्यांसाठी होणार आहे. तसेच नांदूरमधमेश्वरमधून हे पाणी पुढे डाव्या व उजव्या कॅनॉलव्दारे वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहात्याला पोहोचेल.याशिवाय सटाणा शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केळझर धरणातून सटाणा शहरासाठी १०० दलघफू पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. केळझर धरणातून आरम नदीमार्गे हे पाणी सोडण्यात येणार आहे. गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाचालू वर्षातील हे शेवटचे आवर्तन असल्याने ते संबंधित गावापर्यंत पोहोचावे, वाटेत या पाण्याची चोरी होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. त्यासाठी आगामी पंधरा दिवस पाण्याच्या वहन मार्गावर रोज २२ तास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच अवैध पाणी उपसा करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.