शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

वनखात्याच्या जमिनी मूळमालकाला मिळाव्यात

By admin | Updated: January 13, 2015 23:54 IST

वनखात्याच्या जमिनी मूळमालकाला मिळाव्यात

नाशिक : वन खात्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या; परंतु वापरात नसलेल्या जमिनी मूळमालकांना परत करण्यात याव्यात, अशी मागणी अत्याचार विरोधी कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. समितीने म्हटले आहे की, राज्य सरकारने स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतर हजारो एकर जागा वन खात्यासाठी संपादित केल्या, परंतु त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना मिळालेला नाही व संपादित केलेल्या सर्वच जागांचा उपयोगही वन खात्याने केलेला नाही. ज्या जागा वन खात्याच्या उपयोगात आलेल्या नाहीत त्या जागा मूळमालक किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना परत करण्यात याव्यात तसेच काही धनदांडगे व जमीनदार अशा जागा बळकावून आदिवासी, मागासवर्गीयांवर अन्याय करीत असल्याने त्यांना अटकाव घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राहुल तुपलोंढे, अविनाश अहेर, मुकुंद गांगुर्डे, दिगंबर शेळके, शिवाजी गायकवाड, मनोहर दोंदे आदि उपस्थित होते.