शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

केबीसी संचालक, दलालांविरोधात २८९ पानी दोषारोपपत्र

By admin | Updated: December 25, 2016 01:19 IST

केबीसी संचालक, दलालांविरोधात २८९ पानी दोषारोपपत्र

नाशिक : गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणारे केबीसीचे संचालक व दलालांविरोधात न्यायाधीश एस़आऱ शर्मा यांच्या न्यायालयात २८९ पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे़ या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दहाही संशयितांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार व गुंतवणूकदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल असून, त्यांनी २१२ कोटी १८ लाख ३९ हजार ९८० रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ केबीसीचा संचालक भाऊसाहेब छबू चव्हाण, आरती भाऊसाहेब चव्हाण यांनी केबीसी मल्टिट्रेड कंपनीची स्थापना करून गुंतवणूकदारांना तिप्पट व्याजाचे आमिष दाखविले़ चव्हाणचे नातेवाईक तसेच दलालांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली़ कालांतराने गुंतवणूकदारांना परतावा मिळत नसल्याने ११ जुलै २०१४ रोजी आडगाव पोलीस ठाण्यात संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांत भाऊसाहेब व आरती चव्हाण हे सिंगापूरला फरार झाले़ पोलिसांनी कंपनीचे इतर संचालक बापूसाहेब छबू चव्हाण, पंकज राजाराम शिंदे, नितीन पोपटराव शिंदे, संजय वामनराव जगताप, नानासाहेब छबू चव्हाण, साधना बापू चव्हाण, भारती मंडलिक शिलेदार, कौशल्या संजय जगताप यांना अटक करून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे़. दरम्यान, कंपनीचे प्रमुख संचालक भाऊसाहेब व आरती चव्हाण यांना मे २०१६ मध्ये मुंबई विमानतळावरून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती़. केबीसी संचालकांविरोधात राज्यभरातील विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून, त्यासंदर्भात या दोघांची चौकशी करण्यात आली असून, सद्यस्थितीत ते कारागृहात आहेत़ तर आरती चव्हाणने प्रकृतीच्या कारणास्वत जामिनासाठी अर्ज केला असून, यावर जानेवारीमध्ये सुनावणी होणार आहे़ (प्रतिनिधी)