शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा

By admin | Updated: November 8, 2014 23:52 IST

केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा

नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट रकमेचे आमिष दाखवून जनसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांना सिंगापूरहून त्वरित भारतात आणावे़ चव्हाण कुटुंबीयांची संपत्ती जप्त करून ती गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना परत द्यावी या मागणीसाठी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारी (दि़११) रोजी हिंगोली येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ केबीसीचा प्रमुख संचालक असलेले चव्हाण दांपत्य सिंगापूर येथे पळून गेले असून, न्यायालयाने त्यांना स्टँडिंग अटक वॉरंटही काढले आहेत़ या दोघांनाही भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावीत़ शारदा चिटफंड घोटाळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने केबीसी गुंतवणूकदारांचे पुनर्वसन करावे़ गुंतवणूकदारांना जोपर्यंत त्यांची संपूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत अटक केलेल्या संशयिताना जामीन देऊ नये़ संचालकांच्या सर्व मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून गुंतवणूकदारांची रक्कम लवकरात लवकर परत करावी, अशा मागण्यांचे ठराव या मेळाव्यात केले जाणार आहेत़