शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा

By admin | Updated: November 8, 2014 23:59 IST

केबीसी ठेवीदारांचा मंगळवारी हिंगोलीला महामेळावा

  नाशिक : गुंतवणुकीवर तिप्पट रकमेचे आमिष दाखवून जनसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा केबीसीचा प्रमुख संचालक भाऊसाहेब चव्हाण व त्याची पत्नी आरती चव्हाण यांना सिंगापूरहून त्वरित भारतात आणावे़ चव्हाण कुटुंबीयांची संपत्ती जप्त करून ती गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना परत द्यावी या मागणीसाठी केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीतर्फे मंगळवारी (दि़११) रोजी हिंगोली येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली़ केबीसीचा प्रमुख संचालक असलेले चव्हाण दांपत्य सिंगापूर येथे पळून गेले असून, न्यायालयाने त्यांना स्टँडिंग अटक वॉरंटही काढले आहेत़ या दोघांनाही भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावीत़ शारदा चिटफंड घोटाळ्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने केबीसी गुंतवणूकदारांचे पुनर्वसन करावे़ गुंतवणूकदारांना जोपर्यंत त्यांची संपूर्ण रक्कम मिळत नाही तोपर्यंत अटक केलेल्या संशयिताना जामीन देऊ नये़ संचालकांच्या सर्व मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून गुंतवणूकदारांची रक्कम लवकरात लवकर परत करावी, अशा मागण्यांचे ठराव या मेळाव्यात केले जाणार आहेत़