शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कानेटकरांचे मराठी रंगभूमीला मोठे योगदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:10 IST

नाशिक : वसंतरावांनी मराठी रंगभूमीला खूप मोठे योगदान दिले. १९५७ पासून वैविध्यपूर्ण ४२ नाटके त्यांनी लिहिली. शब्दप्रभू असलेल्या ...

नाशिक : वसंतरावांनी मराठी रंगभूमीला खूप मोठे योगदान दिले. १९५७ पासून वैविध्यपूर्ण ४२ नाटके त्यांनी लिहिली. शब्दप्रभू असलेल्या कानेटकर सरांचा सहवास प्रत्येकाचा क्षण न क्षण सुगंधी करून जाणारा असायचा, असे प्रतिपादन माजी आमदार आणि साहित्यिक हेमंत टकले यांनी केले.

सावानाच्या व्याख्यानमालेत वसंत कानेटकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि ज्येष्ठ कवी किशोर पाठक यांच्या स्मृतीनिमित्त वसंतराव कानेटकरांच्या नाटकांचे अंतरंग या विषयावरील पुष्प गुंफताना टकले बोलत होते. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रमात लावलेले नाटक शिकवायला स्वत: कानेटकर सर म्हणजे अत्यंत आनंदाचे क्षण होते. एकूण मराठी रंगभूमीला आणि नाटकांना अनोखी उंची मिळवून दिली. ज्ञानपीठ विजेत्या वि. स. खांडेकर यांनीदेखील कानेटकर सरांच्या नाटकांचे कौतुक केले, त्यातच त्यांचे श्रेष्ठत्व अधोरेखित हाेते, असेही टकले यांनी नमूद केले. यावेळी अंजलीताई, अंशुमन आणि दिगंबर या कानेटकर कुटुंबीयांनी त्यांच्या अनुभवांचे कथन केले. स्वागत आणि प्रास्ताविक जयप्रकाश जातेगावकर यांनी, तर वक्त्यांचा परिचय देवदत्त जोशी यांनी करून दिला. आभार डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी मानले.

फोटो ०५हेमंत टकले