शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

इस्लामला तलाक मान्य नाही : कमरुज्जमा आजमी

By admin | Updated: April 16, 2017 23:33 IST

तलाकमुक्त समाजाची निर्मिती करणे ही धर्मगुरूंवर नजीकच्या काळात मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कमरुज्जमा आजमी यांनी केले.

नाशिक : सध्या तीन तलाकवरून ज्या चर्चा घडत आहेत त्या पूर्णपणे निराधार व निरर्थक आहेत. तलाकवर वाद-विवादाची गरजच नाही, कारण तलाक मुहम्मद पैगंबरांनाही कधी मान्य नव्हता आणि कुराणालाही मान्य नाही. त्यामुळे तलाकमुक्त समाजाची निर्मिती करणे ही धर्मगुरूंवर नजीकच्या काळात मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कमरुज्जमा आजमी यांनी केले.सुन्नी दावत-ए-इस्लामी संघटनेच्या नाशिक शाखेच्या वतीने शहाजहांनी ईदगाह मैदानावर आयोजित दोन दिवसीय सुन्नी इज्तेमाच्या समारोपप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून आजमी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुन्नी दावते इस्लामीचे अध्यक्ष धर्मगुरू मौलाना शाकीर अली नुरी, खतीब-ए-शहर हिसामुद्दीन अशरफी, मौलाना मुफ्ती महेबुब आलम, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, मौलाना अमीनुल कादरी, कारी रिजवान खान, मौलाना आसीफ सय्यद, हाजी मीर मुख्तार अशरफी, मौलाना शमशुद्दीन मिस्बाही, मौलाना शाकीर रजा आदि धर्मगुरू उपस्थित होते.