शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मराठा समाजावर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:15 IST

- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी -------------------------- संपूर्ण मराठा समाज व युवक वर्ग हा या निकालाने नाराज झाला असून समाजाच्या ...

- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी

--------------------------

संपूर्ण मराठा समाज व युवक वर्ग हा या निकालाने नाराज झाला असून समाजाच्या विकासाला व युवा पिढीच्या भवितव्याला ब्रेक लागणारा हा निकाल आहे. शेती कमी झाली, रोजगाराच्या दुसऱ्या संधी नसल्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्याही समाजात मागासलेपणा वाढत आहे. युवकांना शिक्षण असून नोकऱ्या नाहीत. केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा

- उमेश खातळे , माजी तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी, इगतपुरी

-----------------------------

कायदेशीररित्या लोकशाही मार्गाने मराठा समाज अत्यंत शांत मार्गाने काळाची गरज म्हणून आरक्षण मागणी करीत होता. समाजातील सद्य परिस्थिती पाहता आज आरक्षणाची गरज आहे. न्यायालयानेही देशात जर एकच कायदा असेल तर इतर राज्यातील आरक्षण मर्यादेचा विचार केला पाहिजे.

- पांडुरंग वारुंगसे, माजी पंचायत समिती सभापती, इगतपुरी

----------------------------------

गेली चाळीस वर्षे सुरू असलेला मराठा समाजाचा संघर्ष राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात शांत झाला. आरक्षणाअभावी मराठा समाजाच्या पिढ्या बरबाद झाल्या आहेत. आतातरी राज्य शासनाने यातून मार्ग काढताना राजकारण करू नये.

-- उदयकुमार आहेर, प्रदेशाध्यक्ष, शिवसंग्राम युवक आघाडी.