शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी

By admin | Updated: August 2, 2016 01:59 IST

चौधरी : ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी

नाशिक : भाजपाने नव्याने गठीत केलेल्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून राज्यातील ओबीसींचे प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि इतर मागासवर्गाच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपाच्या वसंतस्मृती कार्यालयात सोमवारी (दि. १) ओबीसी मोर्चाची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. याप्रसंगी ओबीसी मोर्चाच्या शहर कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणीत शहराध्यक्षपदाची धुरा विश्वजित शहाणे यांच्याकडे सोपविण्यात आली असून, उपाध्यक्षपदी आनंद शेलार, मोहन सुतार, राहुल तिडके, चेतन घुगे, महेश थोरात, आनंद शेलार, पंकज सोनवणे, मदन पाटील, अजिंक्य बोडके यांची वर्णी लागली आहे. सरचिटणीसपदी नीलेश उदावंत, विजय काठे व सुशील आष्टेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जिल्हाध्यक्षपदी भानुदास घुगे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (प्रतिनिधी)