शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

इंदिरानगर परिसरात बालमजुरांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: September 21, 2016 00:16 IST

इंदिरानगर परिसरात बालमजुरांच्या संख्येत वाढ

इंदिरानगर : परिसरात लहान-मोठ्या व्यावसायिकांकडे बालमजुरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तरीही संबंधित विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच संबंधित विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळेच बालमजुरांची संख्या वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, दीपालीनगर, सुचितानगर, राणेनगर, समर्थनगर यांसह परिसरात दिवसागणिक लहान- मोठे व्यावसायिक वाढत आहेत. यात किराणा माल, हॉटेल्स, गॅरेज, हार्डवेअर, पार्सल पाइंटसह विविध व्यवसाय येतात. त्यामुळे व्यवसायात मदतीसाठी कामगार व मजूर प्रत्येकालाच आवश्यक असतात. परंतु काही व्यावसायिक कमी वेतनात या बालमजुरांना कामावर ठेवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बालमजूर कायदा निर्माण करण्यात आला आहे. परंतु तो कायदा फक्त कागदोपत्रीच दिसून येत आहे. वाढती बालमजुरांची संख्या बघता संबंधित विभागाच्या गलथान कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)