शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

अवकाळी पावसाने २६ हजार हेक्टर बाधित

By admin | Updated: December 28, 2014 00:54 IST

कृषी खात्याचा अहवाल : ६०० जनावरे मृत्यूमुखी

 नाशिक : डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्'ात सिन्नर वगळता सर्व दूर झालेल्या अवकाळी पावसाने २६ हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनाला सादर केला असून, शासनाने ठरवून दिलेल्या मदतीच्या निकषाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या अवकाळी पावसाने घरांची पडझड व शेकडो जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्याचे पंचनाम्याअंती स्पष्ट झाले आहे. कृषी, महसूल खात्याने संयुक्तरीत्या प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन केलेल्या पंचनाम्यानुसार २६५ गावांमधील ४४ हजार ८८ शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान होऊन १५ हजार १२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान दिंडोरी व निफाड तालुक्यांतील द्राक्ष पिकांचे झाले असून, नांदगाव, इगतपुरी वगळता जिल्'ात ७५४० हेक्टर क्षेत्रातील द्राक्षबागा उद््ध्वस्त झाल्या आहेत. त्या खालोखाल कांदा पिकाचे ५२५७ हेक्टर क्षेत्र नष्ट झाले. या पावसाने १२०८ हेक्टरवरील डाळींबबागाला फटका बसला आहे. गव्हाचे ४१२ हेक्टर, भाताचे ३२५, भाजीपाला ३९, कापूस ७६ व इतर पिकांचे २४ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.