शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शेतीसाठी आवश्यक रस्त्यांची अंमलबजावणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:16 IST

सिन्नर : शासनाने शेतीसाठी आवश्यक रस्त्यांबाबत शासन निर्णय काढून सुमारे चार वर्षे उलटली आहेत. तथापि, तालुक्यात अद्यापर्यंत शासन निर्णयाची ...

सिन्नर : शासनाने शेतीसाठी आवश्यक रस्त्यांबाबत शासन निर्णय काढून सुमारे चार वर्षे उलटली आहेत. तथापि, तालुक्यात अद्यापर्यंत शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. तहसीलदारांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन लोहकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासन, नियोजन विभाग, रोहयो प्रभाग, शासन निर्णय क्र. रोहयो-२०१७/पीआर क्र. २७९/रोहयो-१० अ हा शासन निर्णय दि. २७ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजूर केलेला असून, आजपर्यंत गावोगावी अशा प्रकारची कोणतीही समिती कार्यरत असल्याचे दिसून येत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौकशी केली असता अशा प्रकारची समिती स्थापन केलेली नसल्याचे आढळून आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तालुक्याचे प्रमुख म्हणून तहसीलदारांनी हा शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक उपाययोजना केलेल्या नाही. त्यामुळे शेतकºयांना शिवार रस्ते, शेतरस्ते, पाणंद रस्ते अतिक्र मण अथवा बंद झालेले असल्याने शेतमालाची बाजारात ने-आण करण्याकरिता अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांच्या वादामुळे कोर्ट-कचेऱ्या केसेस, भांडणे होताना दिसून येत आहे. तहसीलदारांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करून रस्त्यासंदर्भात अडचणीत असलेल्या शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लोहकरे यांनी केली आहे.

-------------------

फोटो ओळी : शेतीसाठी आवश्यक रस्त्यांची अंमलबजावणीच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देताना महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन लोहकरे. (२२, सिन्नर निवेदन)

220921\22nsk_24_22092021_13.jpg

२२ सिन्नर निवेदन