शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चारही स्तंभांनी सामाजिक दायित्व ओळखावे

By admin | Updated: January 13, 2015 23:56 IST

चारही स्तंभांनी सामाजिक दायित्व ओळखावे

श्री श्री रविशंकर : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढावा लौकिकनाशिक : धार्मिक, राजकीय, उद्योजक आणि माध्यम या चारही स्तंभांची भूमिका परस्परविरोधी असल्याने जनमानसात या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांची प्रतिमा मलीन आहे. या चौघांनी सामाजिक उत्तरदायित्वासाठी (सीएसआर) पुढे आल्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा लौकिक वाढेल, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले. नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राजकारण, आध्यात्मिक, उद्योगव माध्यम या क्षेत्रातील अपप्रवृत्तीवर त्यांनी टीका केली. या चारही क्षेत्रांत भ्रष्टाचार फोफावल्याने, जागतिक स्तरावर देश बदनाम झाला आहे. २५ वर्षांपूर्वीचा विचार केल्यास चीन भारताच्या तुलनेत अतिशय मागासलेला देश म्हणून ओळखला जात असे. आज चीनने घेतलेले भरारी जगातिकस्तरावर चिंतेचा विषय बनत आहे. वास्तविक जगाच्या कुठल्याही देशाच्या तुलनेत सार्वधिक ६० टक्के ‘फॅमिली बिझनेस’ भारतात चालतात. देशात प्रतिभावंतांचीदेखील कमी नाही. मात्र अशातही आपली पिछेहाट होत आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी आपण देशाला मागासलेपण देत आहोत. देशाच्या या स्थितीला केवळ राजकारणी किंवा उद्योगपती जबाबदार नाहीत, तर माध्यम व आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीदेखील जबाबदार आहे. एका धर्मात अंधश्रद्धा, तर दुसऱ्या धर्मात आतंकवाद असल्याने देश प्रगतीच्या आलेखापासून दूरच आहे. माध्यमेदेखील अशाच प्रकारे परस्परविरोधी भूमिका घेत असल्याने समाजात चांगल्या बाबींना दाखविणे दूरापस्त झाले आहे. जगात कुठल्याही देशात सीएसआर उपक्रम राबविले जात नाहीत. मात्र भारतात अशा प्रकारचे उपक्रम राबवावे लागतात. कारण आपणास सामाजिक दायित्त्वाचा विसर पडला आहे. एकुणच देशाला जगतिक स्तरावर लौकीक मिळवून द्यायचा असेल तर या चारही स्तंभांनी एकत्र येऊन परस्परपूरक भूमिका घेण्याची गरज असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी सांगितले. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अरुण जामकर उपस्थित होते.