शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

लासलगांव मध्ये गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 19:07 IST

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देशिवाजी चौकामध्ये तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.लासलगाव व परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ही येथील बाजार तळामध्ये अशा अनेकदा घटना घडल्या आहे. सायकंळ च्या वेळी बाजार तळामधून महिलांना जाणे मुश्कील झाले आहे. याच रस्त्यांमधून शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींचा जाण्याचा मार्ग असल्याने पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.लासलगाव येथील बाजारतळात जानेवारी 2017 मध्ये सायंकाळी साडे पाच वाजेदरम्यान काही अज्ञात इसमाणी विंचुर येथील एका शेतकरी हे आपल्या चारचाकी गाडीने जात असताना परिसरातील गुंडानी त्याचे एकञ येत तेथे ऊभ्या असलेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड करु ण गाडीची काच फोडत दहशत निर्माण केली होती.पुन्हा गँगवार......लासलगाव व परीसरात या टोळीपासुन अनेकांना ञास होत आहे आता तर त्यांनी वाहनांची मोडतोड करण्याचा धडाका लावुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याआधीही 1 फेब्रूवारी 2016 रोजी अशाच प्रकारे अनेक वाहनांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये असाच प्रकार घडला होता .लासलगाव मध्ये त्यांच्या वाढत चाललेल्या कारवाया पाहता पोलीसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरीक करीत आहेत. त्रस्त महिलायेथील बाजारतळामध्ये सायंकाळच्या वेळेस दारु ड्यांची इतकी गर्दी असते की येथून महिलांना जाणे-येणे सुद्धा मुश्किल झाले आहे.त्यात खुलेआम तलवारी कोणते काढून दहशत माजवन्याचे प्रकार सुरू आहे.यूपी बिहार सारखे प्रकार गावात घडू लागल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.