शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

लासलगांव मध्ये गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 19:07 IST

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.

ठळक मुद्देशिवाजी चौकामध्ये तलवारी, कोयते घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार

लासलगांव : अवैध धंद्या च्या सूळसुळाटी नंतर लासलगाव मध्ये गँगवारने डोके वर काढले असून भर चौकत तलवारी आण िकोयते घेवून दहशत माजवत आहे यामुळे सर्व सामान्य नागरिक मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.रात्रीच्या वेळी आता घराबाहेर पडने मुश्किल झाल्याचे नागरिक बोलत आहे. येथील शिवाजी चौकात बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास काही गुंडांनी चौकात शिवीगाळ करत कोयते आण ितलवार काढत दहशत माजवन्याचा प्रकार घडला.लासलगाव व परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी ही येथील बाजार तळामध्ये अशा अनेकदा घटना घडल्या आहे. सायकंळ च्या वेळी बाजार तळामधून महिलांना जाणे मुश्कील झाले आहे. याच रस्त्यांमधून शाळा-कॉलेजमध्ये मुला-मुलींचा जाण्याचा मार्ग असल्याने पोलिस प्रशासनाने यामध्ये लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत.लासलगाव येथील बाजारतळात जानेवारी 2017 मध्ये सायंकाळी साडे पाच वाजेदरम्यान काही अज्ञात इसमाणी विंचुर येथील एका शेतकरी हे आपल्या चारचाकी गाडीने जात असताना परिसरातील गुंडानी त्याचे एकञ येत तेथे ऊभ्या असलेल्या चार चाकी वाहनांची तोडफोड करु ण गाडीची काच फोडत दहशत निर्माण केली होती.पुन्हा गँगवार......लासलगाव व परीसरात या टोळीपासुन अनेकांना ञास होत आहे आता तर त्यांनी वाहनांची मोडतोड करण्याचा धडाका लावुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याआधीही 1 फेब्रूवारी 2016 रोजी अशाच प्रकारे अनेक वाहनांची मोडतोड केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये असाच प्रकार घडला होता .लासलगाव मध्ये त्यांच्या वाढत चाललेल्या कारवाया पाहता पोलीसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सर्वसामान्य नागरीक करीत आहेत. त्रस्त महिलायेथील बाजारतळामध्ये सायंकाळच्या वेळेस दारु ड्यांची इतकी गर्दी असते की येथून महिलांना जाणे-येणे सुद्धा मुश्किल झाले आहे.त्यात खुलेआम तलवारी कोणते काढून दहशत माजवन्याचे प्रकार सुरू आहे.यूपी बिहार सारखे प्रकार गावात घडू लागल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.