शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

भविष्यासाठी इतिहासाकडे पाठ फि रवता येणार नाही

By admin | Updated: February 15, 2017 00:30 IST

मृणाल कुलकर्णी : राज्यस्तरीय वाणी गुणगौरव सोहळा

नाशिक : इतिहासाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षातून उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सर्वांनाच प्रेरणा मिळते. त्यामुळे केवळ भविष्यातील सोयिस्कर आणि सोप्या जीवनशैलीसाठी एकाकी मार्गावर चालताना इतिहासाकडे पाठ फरविता येणार नाही, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री मृणाल कु लकर्णी यांनी केले.  महाकवी कालिदास कलामंदिर येथे स्वामी विवेकानंद शैक्षणिक सेवाभावी संस्था व महाराष्ट्र वाणी युवा मंच यांच्या संयुक्त राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गोपाळराव केले यांच्यासह व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाचपुते, उपाध्यक्ष धनंजय नेवाडकर, राष्ट्रीय वाणी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेश कोठावदे, सुनील नेरकर, भूषण महाले आदि उपस्थित होते.  याप्रसंगी कुलकर्णी म्हणाल्या, प्रत्येक कु टुंबातील लहान मुलांना थोर महापुरुषांच्या इतिहासासोबतच आपल्या कुटुंबाचाही इतिहास माहीत असणे गरजेचे आहे. त्यातून मुलांना भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी निश्चित बळ मिळते. परंतु आजच्या शैक्षणिक पद्धतीत आणि जीवनशैलीत इतिहासाकडे पाठ फिरवून पुढे जाण्याची प्रवृत्ती वाढली असल्याने मुलांमधील घटत्या संघर्षशक्तीविषयी चिंता व्यक्त करतानाच आजच्या पिढीसमोर केवळ इतिहासाचा पेपर लिहिण्यापुरता इतिहास मर्यादित होत असल्याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. यावेळी कुलकर्णी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, राजेंद्र पाचपुते यांनी प्रास्ताविक करताना राज्यस्तरीय गुणगौरव सोहळ्यामागील संस्थेची भूमिका स्पष्ट केली.(प्रतिनिधी)