शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

‘त्यांना’ हवाय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:20 IST

नांदगाव : महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू झाल्या असून पाहणी झाली त्यानंतर पुढे काय? असा प्रश्न ...

नांदगाव : महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू झाल्या असून पाहणी झाली त्यानंतर पुढे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. विस्थापितांच्या पुनर्वसनावर फोकस करणेसुध्दा तितकेच महत्त्वाचे आहे. आमदार सुहास कांदे यांनी आगामी काळात महापुराचा किमान परिणाम व्हावा यासाठी नद्यांच्या खोलीकरण व रुंदीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. तसेच विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांचेशी बोलून तोही विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.हे बरोबर असले तरी हातावर रोजीरोटी असलेल्या लोकांना कसे उभे करता येईल. याचा ही विचार व्हायला हवा. ते अतिक्रमणात आहेत, नदीमध्ये राहतात हे सगळे खरे असले तरी त्यांचे उत्पन्न व व्यवसाय अतिशय मर्यादित आहेत. त्यांचे मोठे शो रूम नाहीत किवा इतका पैसा ही नाही की त्यातून ते पुढचा मार्ग व्यवस्थित काढू शकतील. अनेकांच्या रोजच्या कमाईवर घरात चूल पेटते अशी उदाहरणे आहेत. शिवाय पुरात सगळेच वाहून गेलेल्यांची संख्या फार मोठी नाही. याक्षणी त्यांना माणुसकीचा हात हवा आहे. फोटो सेशन करून नेते मंडळी निघून ही जातील. पण अडलेल्यांना हवी आहे. थोडीशी आर्थिक मदत तिच्यातून त्यांचा पलटी झालेला व्यवसायाचा गाडा उभा राहण्यास हातभार लागू शकेल, असा दिलासा त्यांना द्यायला हवा.