शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
4
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
5
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
6
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
7
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
8
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
9
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
10
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
11
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
12
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
13
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
14
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
15
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
16
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
17
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
18
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
19
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
20
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयातील ‘चाळीस’ कर्मचाऱ्यांची खांदेपालट

By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST

मुख्यालयातील ‘चाळीस’ कर्मचाऱ्यांची खांदेपालट

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून होणार होणार म्हणून कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या जिल्हा परिषद मुख्यालयातील बहुचर्चित पाच वर्षांहून अधिक कार्यकाळ झालेल्या ४० कर्मचाऱ्यांच्या विभागात बदल करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र यातूनही कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक या संवर्गांना वगळण्यात आल्याने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सुरू झाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना व प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आवश्यक ते कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. त्यातच एकाच विभागात व एकाच टेबलवर तीन ते पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन वर्षांनंतर टेबल, तर पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांचे विभाग बदलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सुखदेव बनकर यांनी केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात आता आॅगस्टमध्ये अंमलात आली. चाळीस कर्मचाऱ्यांचे खांदेपालट अर्थात विभागात बदल करण्यात आले असून, त्यात कनिष्ठ सहायक- १६, वरिष्ठ सहायक- ५, कनिष्ठ सहायक लेखा- २, वरिष्ठ सहायक लेखा- १३, कनिष्ठ लेखाधिकारी- २ व सहायक लेखाधिकारी- २ अशा एकूण ४० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही काढण्यात आलेल्या आदेशात काही कर्मचाऱ्यांच्या विभागात अंशत: बदल करण्याचीही तत्परता प्रशासनाने दाखविल्याचे कळते. विशेष म्हणजे, अंतर्गत बदलाची कार्यवाही करून काही तास उलटत नाही तोच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना ठरावीक कर्मचाऱ्यांना आहे त्याच जागेवर ठेवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींच्या ‘शिफारशीही’ तत्परतेने आल्याचे कळते. (प्रतिनिधी)