शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती

By admin | Updated: February 13, 2015 01:17 IST

गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती

बैठक : नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नाशिक : जिल्'ात नोव्हेंबरपासून कालपरवापर्यंत गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, असे आदेश कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिले. मागील तहकूब व नियमित सभा केदा अहेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. टंचाईग्रस्तांना लाभ देताना अल्पभूधारकांप्रमाणेच बहुभूधारकांनाही लाभ देण्यात यावा, अशी सूचना सदस्यांनी केली. तसेच ११ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, असे आदेश केदा अहेर यांनी दिले. बैठकीत हस्ते (सुरगाणा), येथील ६ जळीत प्रस्तावास व वाईबोथी (येवला) येथील जळीत प्रस्तावांना मंजुरी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी जिल्'ातील टंचाईग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३०१ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आॅनलाइन पद्धतीने जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.