शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती

By admin | Updated: February 13, 2015 01:17 IST

गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती

बैठक : नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नाशिक : जिल्'ात नोव्हेंबरपासून कालपरवापर्यंत गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, असे आदेश कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिले. मागील तहकूब व नियमित सभा केदा अहेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. टंचाईग्रस्तांना लाभ देताना अल्पभूधारकांप्रमाणेच बहुभूधारकांनाही लाभ देण्यात यावा, अशी सूचना सदस्यांनी केली. तसेच ११ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, असे आदेश केदा अहेर यांनी दिले. बैठकीत हस्ते (सुरगाणा), येथील ६ जळीत प्रस्तावास व वाईबोथी (येवला) येथील जळीत प्रस्तावांना मंजुरी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी जिल्'ातील टंचाईग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३०१ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आॅनलाइन पद्धतीने जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.