शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती

By admin | Updated: February 13, 2015 01:17 IST

गारपीट होऊनही पावणे पाच हजार मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात कृषी समिती

बैठक : नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश नाशिक : जिल्'ात नोव्हेंबरपासून कालपरवापर्यंत गारपिटीमुळे व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याच्या दृष्टीने कारवाई करावी, असे आदेश कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी कृषी विभागाला दिले. मागील तहकूब व नियमित सभा केदा अहेर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. टंचाईग्रस्तांना लाभ देताना अल्पभूधारकांप्रमाणेच बहुभूधारकांनाही लाभ देण्यात यावा, अशी सूचना सदस्यांनी केली. तसेच ११ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागांचे पंचनामे तत्काळ करण्यात यावे, असे आदेश केदा अहेर यांनी दिले. बैठकीत हस्ते (सुरगाणा), येथील ६ जळीत प्रस्तावास व वाईबोथी (येवला) येथील जळीत प्रस्तावांना मंजुरी देण्याचा ठराव संमत करण्यात आला. बैठकीत कृषी अधिकाऱ्यांनी जिल्'ातील टंचाईग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३०१ कोटी ६७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते शेतकऱ्यांच्या खात्यावर आॅनलाइन पद्धतीने जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.