शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:16 IST

सायखेडा : संततधार पाऊस व धरण क्षेत्रातून पाण्याच्या विसर्गामुळे सायखेडा परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : संततधार पाऊस व धरण क्षेत्रातून पाण्याच्या विसर्गामुळे सायखेडा परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आता पंचनामा कधी होतो याची वाट पाहत आहे. सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव आदी गावांतील शेतांमध्ये अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे पूर ओसरला तरी पुराच्या पाऊलखुणा अद्यापही आहेत. शेतातील भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या वीटभट्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सायखेडा व चांदोरी परिसरातील पूरस्थिती आज पाणी ओसरल्याने पूर्व पदावर आली आहे.  यावेळी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पूरस्थिती गंभीर झाली नसली तरी पुरामुळे शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. योग्य वेळी नांदूरमधमेश्वर  धरणातून पाण्याचा विसर्ग होत राहिल्याने मोठ्या पुराचा धोका टळला. अन्यथा गोदाकाठ पूर्ण जलमय झाला असता; मात्र शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सायखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.  पानवेली नदीबाहेर काढल्या जात होत्या. पण काम अतिशय संथ गतीने सुरू होते. पूर आला असता पाटबंधारे खात्याला जाग आली आणि रात्री जेसीबीच्या  साह्याने पानवेली काढण्याची कसरत करावी लागली. पानवेलींमुळे सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो हे माहीत असतानाही पाटबंधारे खाते वेळकाढूपणा का करते, असा  सवाल उपस्थित होत आहे. सकाळपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.