शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सेंद्रिय शेती पद्धतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:18 IST

कसबे सुकेणेचे एमसीएल ग्राम उद्योजक प्रकल्पाचे संचालक अनिरुद्ध जाधव व बाळासाहेब जाधव यांनी लासलगाव येथील ...

कसबे सुकेणेचे एमसीएल ग्राम उद्योजक प्रकल्पाचे संचालक अनिरुद्ध जाधव व बाळासाहेब जाधव यांनी लासलगाव येथील श्री ब्रह्मा व्हॅली नेचर केअर अँड बायोफ्यूल आणि फार्मर प्रोड्यूसर यांच्या सहयोगातून हे मार्गदर्शन शिबीर व चर्चासत्र आयोजन केले होते. यावेळी उत्तम नागरे, बाळासाहेब जाधव, अजित सानप, अनिरुद्ध जाधव, शेखर जाधव यांनी जैविक इंधन, सेंद्रिय खताचे महत्त्व, शेतकऱ्यांना होणारा फायदा, त्यांना मिळणारे शाश्वत उत्पन्न हा विषय पूर्णपणे सांगून प्रदूषणमुक्त आपली पृथ्वी कशी बनेल, त्याचबरोबर आजची बदलत चालणारी शेती पद्धती आणि सध्यस्थितीचा मिळणारा बाजारभाव यामध्ये आपण कशा पद्धतीने बदल घडवून आणू शकतो आणि त्यामधून शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न कसे मिळून देऊ शकतो या विषयी उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले. अनिरुद्ध जाधव यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी आनंदराव बोराडे, सुरेश घुगे, वासुदेव काठे, जयराम मोगल, बाजीराव भंडारे, सदाशिव जाधव, सुकदेव काळे, नारायण घुगे, किशोर हांडोरे, शेखर जाधव, शिवम मोरे ,तुकाराम कापसे,अनिकेत दयाळ आदी उपस्थित होते

फोटो : १५ कसबेसुकेणे १

कसबे सुकेणे येथे जैविक इंधन आणि सेंद्रिय शेती पद्धतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब जाधव. समवेत उत्तम नागरे, अजित सानप आदी व शेतकरी.

===Photopath===

150621\15nsk_9_15062021_13.jpg

===Caption===

कसबे सुकेणे येथे जैविक इंधन आणि सेंद्रिय शेती पद्धतीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बाळासाहेब जाधव. समवेत उत्तम नागरे , अजित सानप आदी व शेतकरी.