शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

अनुकंपावरील पन्नास वारसांच्या रखडल्या नियुक्त्या सहायक आयुक्तांकडून मागविले मार्गदर्शन

By admin | Updated: April 17, 2015 00:46 IST

अनुकंपावरील पन्नास वारसांच्या रखडल्या नियुक्त्या सहायक आयुक्तांकडून मागविले मार्गदर्शन

  नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत असलेल्या मात्र नंतर या ना त्या कारणाने मृत पावलेल्या तसेच आकस्मिक घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्याबाबत सर्व सोपस्कार पूर्ण होऊनही तब्बल ५० वारसांच्या अनुकंपा तत्त्वावरील सेवेत घेण्याचा प्रस्ताव असलेली नस्ती गेल्या काही दिवसांपासून धूळ खात पडल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याबाबत सामान्य प्रशासन विभागाला विचारणा केली असता २०१२ नंतर अनुकंपा तत्त्वावरील वारसांना सेवेत घेण्याबाबत वाढलेली टक्केवारी व प्रत्यक्षात अनुकंपा तत्त्वावर गेल्या २००८ पासून वारसांना दिलेल्या नियुक्त्या याबाबत माहिती तपासूनच व विभागीय आयुक्त कार्यालयाचे मार्गदर्शन घेऊनच या नियुक्त्या देण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना या ना त्या कारणाने सेवेतून घरी बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अथवा सेवेत असतानाच मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर थेट नियुक्ती देण्याबाबत शासन आदेश होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सरसकट एकूण भरती करावयाच्या कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतात, तर अन्य विभागासाठी हे आरक्षण एकूण भरतीच्या पाच टक्के इतके होते. २०१२ पासून अनुकंपा तत्त्वावर सेवेत घ्यावयाच्या वारसांसाठी हे आरक्षण पाच टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे.