शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

By admin | Updated: February 27, 2016 22:43 IST

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

सायखेडा : भेंडाळी शिवारात अनेक दिवसांपासून दोन बिबट्यांचा मुुक्त संचार सुरू असून, शुक्रवारी सायंकाळी रामनाथ रामकृष्ण शिंदे यांच्या द्राक्षेबागेत आलेल्या बिबट्यांनी शेळीवर हल्ला करत तिला ठार केले. हा प्रकार शिंदे कुटुंबीयांच्या समोर घडल्याने ते भयभीत झाले. मात्र धीर धरत त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. मात्र तोपर्यंत बिबट्यांनी पलायन केले होते.भेंडाळी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार आहे. अनेकवेळा वनविभागास कळवले आहे. मात्र वनविभागाने पिंजरा लावला मात्र बिबट्याच्या खाद्याविना ! त्यामुळे बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकतच नाही म्हणून पिंजरा असून, नसल्यासारखा असतो. वनविभाग आता तरी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच गोरख खालकर, माजी सरपंच भाऊसाहेब कमानकर, सोमनाथ खालकर, राजेंद्र शिंदे यासह ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)