शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

विहिरीत पडून हरणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:31 IST

ममदापूर : येथे सोमवारी सकाळी एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ममदापूर राखीव वनक्षेत्रालगत असणाºया नाना चंदू वाघ यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत मृत झालेले हरीण आढळून आले.

ममदापूर : येथे सोमवारी सकाळी एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. ममदापूर राखीव वनक्षेत्रालगत असणाºया नाना चंदू वाघ यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत मृत झालेले हरीण आढळून आले. हरीण साधारण दहा ते बारा दिवसांचे असून, अंदाज न आल्याने ते विहिरीत पडले असावे, असा अंदाज आहे. विहिरीत पाणी जास्त प्रमाणात असल्याने ते हरीण विहिरीतून काढण्याअगोदर मृत झाले होते. मृत हरणाला स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाच्या अधिकाºयांनी विहिरीतून काढून पंचनामा करून दफन केले. यावेळी वनअधिकारी अशोक काळे, वनसेवक पोपट वाघ व वन्यजीव संरक्षण समितीचे सदस्य उपस्थित होते.दोन दिवसापूर्वीही याच भागात तरसाचा मृत्यू झाला होता. या राखीव वनक्षेत्राला बंदिस्त करावे जेणेकरून अशा घटना थांबवता येतील, अशी मागणी ममदापूर येथील छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने दिनेश राऊत, देवीदास गुडघे, गोरख वैद्य, हिरामण सदगीर, जालिंदर जाधव, आबासाहेब केरे, गणेश गायकवाड, प्रकाश वनसे, ज्ञानेश्वर काळे आदींकडून होत आहे.मानवी वस्तीकडे धाव ममदापूर परिसराला राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. उन्हाळ्यात तर हरणे अन्नपाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे धाव घेत असतात, कधी अंदाज न आल्याने किंवा कधी कुत्री मागे लागल्याने हरणे पळत सुटतात व विहिरीत पडतात.