शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

भरतीआधीच आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी

By admin | Updated: November 21, 2015 00:22 IST

भरतीआधीच आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या ७२ पदांसाठी नोकरभरती प्रक्रिया सुरू असून, या नोकरभरतीसाठी उमेदवारांकडून नोकरीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी काही उमेदवारांनी केल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, नोकरभरतीच्या नावाखाली अशी आर्थिक पिळवणूक होण्याचे प्रकार सुरू असल्याचे कळताच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने उमेदवारांनी नोकरभरती ही पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावर होणार असल्याने कोणीही आर्थिक आमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केल्याने या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांना पुष्टी मिळाली आहे.नाशिक जिल्हा परिषदेमधील गट क व ड च्या पदासाठी २०१५ मध्ये सरळसेवेने भरती प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने सुरू आहे. पदभरती प्रक्रिया ही आॅनलाइन पद्धतीने संगणकीय यंत्रणेद्वारे अर्ज मागवून विहित पद्धतीने करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया शासनाने आदेशित केल्याप्रमाणे विहित पध्दतीने विहित कालावधीत शासन नियम व अटीनुसार राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत अर्ज केलेल्या उमेदवारांकडून पैसे मागणी करून नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांकडे आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना ठरावीक कोटा ठरवून दिला असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नाहक जिल्हा परिषदेची बदनामी होत आहे. ही भरती पारदर्शक व पात्र उमेदवारांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या गुणवत्तेवर होणार आहे. त्यामुळे कथित पैशाची मागणी करणाऱ्यांकडून उमेदवारांनी सावध राहावे व आपली फसवणूक टाळावी,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)