शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
4
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
5
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
6
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
7
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
8
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
9
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
10
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
11
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
12
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
13
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
15
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
16
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
17
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
18
देशातील प्रत्येक तिसरा लहानगा हार्ट अटॅकच्या मार्गावर?; मुलांच्या रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले
19
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
20
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

By admin | Updated: May 18, 2017 00:34 IST

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षमोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम दोधा सूर्यवंशी ऊर्फ मोतीआण्णा (७९) यांचे आज सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सूर्यवंशी हे सन १९८२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या नंतर त्यांना बागलाणचे पहिले अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. माजी आमदार पंडित धर्माजी पाटील व माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे ते निकटवर्तीय मानले जात. त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दोनदा मान मिळाला होता. आपल्या कारकीर्दीत मार्गी लावलेल्या विकासकामांमुळे त्यांना जिल्ह्यात नाव-लौकीक प्राप्त झाला होता.उद्या (दि. १८) त्यांच्यावर ताहाराबाद रोडवरील वैकुंठधाम येथे सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अभिमन्यू सुर्यवंशी यांचे बंधू व शासकीय बांधकाम ठेकेदार प्रकाश व ललित सूर्यवंशी यांचे ते वडील होत.