शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

१०१ कष्टकरी कुटुंबांना शाळकरी मित्रांकडून अन्नधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 23:15 IST

येवला शहरातील जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील मजूर, कष्टकरी कुटुंबांंना अन्नधान्य वाटप केले.

येवला : शहरातील जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या वर्गमित्रांनी एकत्र येत सामाजिक जाणिवेतून तालुक्यातील मजूर, कष्टकरी कुटुंबांंना अन्नधान्य वाटप केले.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केल्याने रोजंदारी मजूर व कामगार कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनता विद्यालयातील सन २००१-०२ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचे वर्गमित्र ‘शाळा एक बालपण’ या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून चर्चा झाली. ग्रुपमधील सर्व सदस्य मित्रांनी वर्गणी वाढण्याचे ठरवले, जमा झालेल्या वर्गणीतून किराणा माल खरेदी केला.५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, १ किलो खाद्यतेल, 1 किलो साखर, चहापुडा आदी वस्तूंचा समावेश असलेली १०१ पाकिटे तयार केली व तालुक्यातील बाभूळगाव, नगरसूल तसेच येवला परिसरातील गरजूंपर्यंत सदर पाकिटे वाटप केली. या उपक्रमात वर्गमित्र योगेश सोनवणे, चेतन लोणारी, पवन पाटील, ललित पंचारिया, सागर देवरे, दीपक सोनवणे, गौरी वर्मा, अनामिका पेठकर, मोनाली टाक, संपदा भावसार आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न