शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

त्र्यंबकेश्वरला संततधारेमुळे पूरसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

त्र्यंबकेश्वर : गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वरला पावसाची संततधार सुरू असुन बुधवारी (दि. २१) दिवसभरात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११४ मि.मि.पावसाची ...

त्र्यंबकेश्वर :

गेल्या चार दिवसांपासून त्र्यंबकेश्वरला पावसाची संततधार सुरू असुन बुधवारी (दि. २१) दिवसभरात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ११४ मि.मि.पावसाची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात ४४४ मि.मि.पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात ७२५ मिमि पावसाची नोंद झाली आहे. या संततधारेमुळे शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील तेली गल्ली, गोकुळदास लेन, मेनरोड कुशावर्त परिसरात पूरसदृश स्थिती होती. काही घरांमध्ये पाणी शिरले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अमृतकुंभ धर्मशाळेसमोर, नगरपरिषद कार्यालयासमोर पाणी साचले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. या वर्षी मृगनक्षत्र सुरू होण्याअगोदर मोसमपूर्व पाऊस जोरदार बरसून शेतकऱ्यांना पेरणी करण्यास

उद्युक्त केले होते. अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण नंतर पावसाने ओढ दिली. आता गेल्या चार दिवसांपासून पावसाने संततधार धरली आहे. त्यामुळे गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे घोटी रस्त्यावर कोजुली गावात देवीदास भिवा पोटकुळे यांच्या घराची पडझड झाली. दरम्यान, शेतीच्या कामांना वेग आला असून शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.