शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

‘ज्ञानेश्वरी’ ही पहिली वाचक चळवळ

By admin | Updated: January 11, 2015 00:54 IST

विनायकदादा पाटील : ‘ग्रंथाली’च्या पाच पुस्तकांचे प्रकाशन

नाशिक : साहित्य सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते. त्या अर्थाने ‘ज्ञानेश्वरी’ ही पहिली वाचक चळवळच म्हणावी लागेल. लेखकांनी सर्वांना आपलेसे केले तरच साहित्य पुढे जाईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील यांनी केले.ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी ‘निवडक कथा : अरुण साधू’ (संपादन मीना गोखले), ‘बॉम्बे स्कूल आठवणीतले, अनुभवलेले’ (सुहास बहुळकर), ‘काळा तुकतुकीत उजेड’ (किशोर पाठक), ‘थांबवू शकत नाही कविता लिहिणं’ (सायमन मार्टिन) व ‘भाषाग्रहण आणि भाषाशिक्षण’ (रमेश पानसे) या पाच पुस्तकांचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर, कवी सायमन मार्टिन, किशोर पाठक, दीपक घारे, आमदार हेमंत टकले आदि व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संबंधित लेखकांनी आपल्या पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. वीणा सानेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)