शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

रात्रपाळीची साफसफाई बंद करण्यास तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:21 IST

महापालिकेकडून सध्या कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांमार्फत रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. परंतु, मनपातील काही व्यक्ती ठेकेदारांना लाभ होण्यासाठी रात्रपाळीची सफाई बंद करण्याच्या प्रयत्नात असून त्यास वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीने त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.

नाशिक : महापालिकेकडून सध्या कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांमार्फत रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. परंतु, मनपातील काही व्यक्ती ठेकेदारांना लाभ होण्यासाठी रात्रपाळीची सफाई बंद करण्याच्या प्रयत्नात असून त्यास वाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीने तीव्र विरोध दर्शविला आहे. समितीने त्याबाबतचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे, मनपाच्या आरोग्य विभागामार्फत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाºयांकडून पाच हजार रुपये वेतनावर रात्रपाळीची साफसफाई करून घेतली जात आहे. मात्र, हीच कामे ठेकेदारांकडून करून घेतल्यास त्यांच्या कामगारांना किमान वेतनानुसार सुमारे १५ हजार रुपये मोजावे लागतील. त्यामुळे मनपाच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा ताण पडेल. मनपातील काही लोक ठेकेदारांना लाभ होण्यासाठी मनपाचे आर्थिक नुकसान करत आहेत. महापालिकेत कामगारांची संख्या अपुरी असल्याने प्रशासनाकडून सोयीनुसार रात्रपाळीत काम करून घेतले जात आहे. त्यात आणखी भर घालण्याऐवजी काही लोकांना ठेका देण्यासाठी मनपाच्या कर्मचाºयांमार्फत होणारी रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यास समितीचा तीव्र विरोध आहे. आउटसोर्सिंगद्वारे कर्मचारी भरतीला समितीने यापूर्वीही कडाडून विरोध दर्शविलेला आहे. सफाई कामगारांच्या भरतीसंबंधीचा प्रस्ताव महासभेने मंजूर करूनही तो शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे. शासनाने मनपाकडून अभिप्राय मागविला आहे, परंतु सदर अभिप्राय अद्याप पाठविण्यात आला नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. आयुक्तांना निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी सुरेश दलोड, सुरेश मारू, रणजित कल्याणी, ताराचंद पवार, रमेश मकवाना, अनिल बेग आदी उपस्थित होते.