शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

वीज कंपनी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:51 IST

येवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले. मात्र गेल्या दोन महिन्यात हे खांब पुन्हा उभे न केल्याने संबंधित खांबावर विहिरीची जोडणी असलेल्या अनिल कदम या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह विद्युत कंपनीच्या येवला कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. तालुक्यातील नेऊरगावचे शेतकरी अनिल निवृत्ती कदम यांच्या विहिरीवर असलेल्या वीज जोडणीपर्यंत येणारे दोन खांब दि. ११ मे रोजी वादळात पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. वेळोवेळी मागणी करूनही विद्युत कंपनी खांब उभारणीसाठी काहीही प्रयत्न करीत नसल्याने कदम यांना मका, डाळींब या पिकांना  पाणी देण्यास बाधा निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीकडे हे खांब उभारणीसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अनिल कदम यांनी निवृत्ती कदम, द्रौपदाबाई कदम, दिलीप कदम, हिराबाई कदम, अर्चना कदम, तेजस कदम, अक्षय कदम, कल्याणी कदम आदिंनी उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.