शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

वीज कंपनी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:51 IST

येवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : नेऊरगाव येथील विद्युतवाहिनीचे खांब मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळामुळे पडले. मात्र गेल्या दोन महिन्यात हे खांब पुन्हा उभे न केल्याने संबंधित खांबावर विहिरीची जोडणी असलेल्या अनिल कदम या शेतकऱ्याने कुटुंबीयांसह विद्युत कंपनीच्या येवला कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. तालुक्यातील नेऊरगावचे शेतकरी अनिल निवृत्ती कदम यांच्या विहिरीवर असलेल्या वीज जोडणीपर्यंत येणारे दोन खांब दि. ११ मे रोजी वादळात पडल्याने विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. वेळोवेळी मागणी करूनही विद्युत कंपनी खांब उभारणीसाठी काहीही प्रयत्न करीत नसल्याने कदम यांना मका, डाळींब या पिकांना  पाणी देण्यास बाधा निर्माण झाली आहे. वीज वितरण कंपनीकडे हे खांब उभारणीसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अनिल कदम यांनी निवृत्ती कदम, द्रौपदाबाई कदम, दिलीप कदम, हिराबाई कदम, अर्चना कदम, तेजस कदम, अक्षय कदम, कल्याणी कदम आदिंनी उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे उपअभियंता कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.