शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

वितरिकांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:51 IST

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील एरंडगाव व पुरणगाव शिवारातील सर्व वितरिकांना चालू आवर्तनातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एरंडगाव येथील शेतकºयांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीसाठी येवल्याचे तहसीलदार नरेश बहीरम यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र वितरिकांना पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. पालखेड डाव्या कालव्याला बºयाच दिवसांपासून पाणी आवर्तन चालु आहे.

येवला : पालखेड कालवा लाभक्षेत्रातील एरंडगाव व पुरणगाव शिवारातील सर्व वितरिकांना चालू आवर्तनातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एरंडगाव येथील शेतकºयांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीसाठी येवल्याचे तहसीलदार नरेश बहीरम यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र वितरिकांना पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. पालखेड डाव्या कालव्याला बºयाच दिवसांपासून पाणी आवर्तन चालु आहे. मात्र वितरिका क्र मांक ३३ ला सोडलेले पाणी त्वरीत बंद केल्याने ते सर्व शेतकºयापर्यंत पोहोचले नाही. ही बाब पालखेड पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून देउनही प्रशासनाने दूर्लक्ष केले. या वितरीकांचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आले आहे. या वितरीकेला पाणी मिळाले तर परिसरातील ४०० ते ५०० शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, मात्र दरवेळेस येणाºया आवर्तनात अशाच प्रकारे शेवटच्या शेतकºयांना डावलण्यात येते. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणास एरंडगाव येथील किरण चरमळ, प्रमोद ठोंबरे, विजय ठोंबरे, रामदास ठोंबरे, वाल्मिक ठोंबरे आदींसह शेतकरी बसले आहेत. वितरीकांना पाणी मिळत नाही. तो पर्यत उपोषण सूर ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.