शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

वितरिकांना पाणी सोडण्याच्या मागणीसाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:51 IST

पालखेड कालवा लाभक्षेत्रातील एरंडगाव व पुरणगाव शिवारातील सर्व वितरिकांना चालू आवर्तनातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एरंडगाव येथील शेतकºयांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीसाठी येवल्याचे तहसीलदार नरेश बहीरम यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र वितरिकांना पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. पालखेड डाव्या कालव्याला बºयाच दिवसांपासून पाणी आवर्तन चालु आहे.

येवला : पालखेड कालवा लाभक्षेत्रातील एरंडगाव व पुरणगाव शिवारातील सर्व वितरिकांना चालू आवर्तनातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी एरंडगाव येथील शेतकºयांनी पालखेड पाटबंधारे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या मागणीसाठी येवल्याचे तहसीलदार नरेश बहीरम यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र वितरिकांना पाणी मिळाले नसल्याने शेतकºयांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. पालखेड डाव्या कालव्याला बºयाच दिवसांपासून पाणी आवर्तन चालु आहे. मात्र वितरिका क्र मांक ३३ ला सोडलेले पाणी त्वरीत बंद केल्याने ते सर्व शेतकºयापर्यंत पोहोचले नाही. ही बाब पालखेड पाटबंधारे विभागाच्या निदर्शनास आणून देउनही प्रशासनाने दूर्लक्ष केले. या वितरीकांचे पाणी दुसरीकडे वळविण्यात आले आहे. या वितरीकेला पाणी मिळाले तर परिसरातील ४०० ते ५०० शेतकºयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, मात्र दरवेळेस येणाºया आवर्तनात अशाच प्रकारे शेवटच्या शेतकºयांना डावलण्यात येते. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी उपोषण सुरु केले आहे. उपोषणास एरंडगाव येथील किरण चरमळ, प्रमोद ठोंबरे, विजय ठोंबरे, रामदास ठोंबरे, वाल्मिक ठोंबरे आदींसह शेतकरी बसले आहेत. वितरीकांना पाणी मिळत नाही. तो पर्यत उपोषण सूर ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.