शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: August 15, 2014 00:32 IST

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

 

येवला : कांदा- बटाटा या नगदी पिकांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना धक्का देणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. कांद्यामुळे सरकार गडगडू शकते असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला .कांदा-बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे गुरुवार दुपारी रेल्वे रोको आंदोलनाच्या पूर्वसंध्येला येवला विश्रामाग्रहात जोशींनी आक्रमक भूमिका मांडत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या नाही. मोदी सरकारनेही अपेक्षाभंग केला. कांदा-बटाटे या महत्त्वाच्या पिकांचा जीवनावश्यक यादीत समावेश करून उत्पादन साठवणूक, प्रक्रियेवर बंधने घातली. जीव वाचवणाऱ्या औषधांचा जीवनावश्यक यादीत समावेश नाही. पण कांद्याला जीवनावश्यक केले. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालावली असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्याना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतला आहे. तो शेतकरी संघटनेला मान्य नाही. त्यासाठीच आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लासलगावच्या रेल रोको आंदोलनात सर्व रेल्वे थांबवण्यात येणार असून दिल्ली सरकारला त्यामुळे जाग येईल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे अनंत देशमुख, संतू पा.झांबरे, सुभाष सोनवणे, निवृत्ती जगताप, चंद्रभान बोराडे, दत्तात्रय गायकवाड, अशोक गिडगे, संध्या पगारे, माणिकराव सूर्यवंशी, अभिमन्यू काळे, शिवाजी भालेराव, पोपट काळे उपस्थित होते.