शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: August 15, 2014 00:32 IST

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा

 

येवला : कांदा- बटाटा या नगदी पिकांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून शेतकऱ्यांना धक्का देणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालवली आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. कांद्यामुळे सरकार गडगडू शकते असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी यांनी पत्रकार परिषदेत केला .कांदा-बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूत समावेश केल्याच्या निषेधार्थ लासलगाव येथे गुरुवार दुपारी रेल्वे रोको आंदोलनाच्या पूर्वसंध्येला येवला विश्रामाग्रहात जोशींनी आक्रमक भूमिका मांडत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवल्या नाही. मोदी सरकारनेही अपेक्षाभंग केला. कांदा-बटाटे या महत्त्वाच्या पिकांचा जीवनावश्यक यादीत समावेश करून उत्पादन साठवणूक, प्रक्रियेवर बंधने घातली. जीव वाचवणाऱ्या औषधांचा जीवनावश्यक यादीत समावेश नाही. पण कांद्याला जीवनावश्यक केले. सरकारने शेतकऱ्यांची थट्टा चालावली असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने शेतकऱ्याना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतला आहे. तो शेतकरी संघटनेला मान्य नाही. त्यासाठीच आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. लासलगावच्या रेल रोको आंदोलनात सर्व रेल्वे थांबवण्यात येणार असून दिल्ली सरकारला त्यामुळे जाग येईल , असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी शेतकरी संघटनेचे अनंत देशमुख, संतू पा.झांबरे, सुभाष सोनवणे, निवृत्ती जगताप, चंद्रभान बोराडे, दत्तात्रय गायकवाड, अशोक गिडगे, संध्या पगारे, माणिकराव सूर्यवंशी, अभिमन्यू काळे, शिवाजी भालेराव, पोपट काळे उपस्थित होते.