शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

वीजवाहिनी मार्ग बदलावर शेतकरी आग्रही

By admin | Updated: December 6, 2014 00:59 IST

आज बैठक : सर्व्हे स्वीकारण्याची मागणी

  नाशिक : द्राक्षबागा व नगदी पिकांना उद्ध्वस्त करून नागपूरहून येणाऱ्या वीजवाहिनीचा मार्ग बदलण्यासाठी शेतकरी आग्रही असून, पॉवर ग्रीड कार्पोरेशनने तटस्थ यंत्रणेमार्फत केलेले सर्वेक्षण ग्रा' धरून वाहिनीचा मार्ग बदलण्यात यावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिक जिल्'ातील पाच ते सहा तालुक्यांमधून जाणाऱ्या उच्चदाब वाहिनीचे टॉवर उभारताना शेकडो द्राक्षबागा उद्ध्वस्त होणार असल्याने चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी बैठक घेण्यात येऊन तटस्थ यंत्रणेमार्फत वीजवाहिनीच्या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर संस्थेचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यात त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन मार्ग निवडल्यास ८१ किलोमीटरचे अंतर वाढणार आहे. जुन्या मार्गाचा विचार करता, फक्त २६ किलोमीटर अंतर नव्याने वाढणार आहे. यात दोनशे शेतकऱ्यांऐवजी फक्त १५ शेतकऱ्यांच्याच द्राक्षबागा बाधित होतील. त्यामुळे वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने स्वीकारून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शुक्रवारी काही शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी निवेदन दिले. नवीन सर्वेक्षणानुसार नवीन मार्गानेच वीजवाहिनीचे काम केले जावे, अशी मागणी केली. त्यावर पॉवर ग्रीड कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.