शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
5
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
6
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
7
बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
8
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
9
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
10
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
11
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
12
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
13
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
14
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
15
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
16
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
17
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
18
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
20
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष

वीजवाहिनी मार्ग बदलावर शेतकरी आग्रही

By admin | Updated: December 6, 2014 00:59 IST

आज बैठक : सर्व्हे स्वीकारण्याची मागणी

  नाशिक : द्राक्षबागा व नगदी पिकांना उद्ध्वस्त करून नागपूरहून येणाऱ्या वीजवाहिनीचा मार्ग बदलण्यासाठी शेतकरी आग्रही असून, पॉवर ग्रीड कार्पोरेशनने तटस्थ यंत्रणेमार्फत केलेले सर्वेक्षण ग्रा' धरून वाहिनीचा मार्ग बदलण्यात यावा व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केल्याने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली आहे. नाशिक जिल्'ातील पाच ते सहा तालुक्यांमधून जाणाऱ्या उच्चदाब वाहिनीचे टॉवर उभारताना शेकडो द्राक्षबागा उद्ध्वस्त होणार असल्याने चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यावर तोडगा काढण्यासाठी मध्यंतरी बैठक घेण्यात येऊन तटस्थ यंत्रणेमार्फत वीजवाहिनीच्या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर संस्थेचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यात त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नवीन मार्ग निवडल्यास ८१ किलोमीटरचे अंतर वाढणार आहे. जुन्या मार्गाचा विचार करता, फक्त २६ किलोमीटर अंतर नव्याने वाढणार आहे. यात दोनशे शेतकऱ्यांऐवजी फक्त १५ शेतकऱ्यांच्याच द्राक्षबागा बाधित होतील. त्यामुळे वीजवाहिनीचा मार्ग बदलण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने स्वीकारून शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी शुक्रवारी काही शेतकऱ्यांनी केली. यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांनी निवेदन दिले. नवीन सर्वेक्षणानुसार नवीन मार्गानेच वीजवाहिनीचे काम केले जावे, अशी मागणी केली. त्यावर पॉवर ग्रीड कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.