शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

अखेर अत्री शाळेला एक वर्गखोली मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 00:46 IST

अत्री जिल्हा परिषद शाळेची इमारत निर्लेखित करण्याचा ठराव व अहवाल आहे. मात्र, इमारतीअभावी येथील विद्यार्थ्यांना जीर्ण इमारतीतच बसून विद्यार्जन करावे लागत होते.

 नाशिक : दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर येऊन पाहणी करून गेलेल्या शिवसेनेच्या मंत्री-आमदारांच्या समितीने केलेल्या सूचनांना शासकीय यंत्रणेने केराची टोपली दाखविली असून, महिना उलटला तरी एकाही आश्वासनाची पूर्ती झालेली नाही, परिणामी समितीचा दौरा निव्वळ फार्सच होता, अशी टीका आता होऊ लागली आहे.डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बारा आमदारांच्या समितीने दुष्काळसदृश परिस्थिती जाणून घेतले होते. या दौऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन भवन येथे संयुक्त बैठकीत आमदारांनी त्यांचे अनुभव कथन करताना प्रश्न उपस्थित केले. त्यावर यंत्रणेने दखल घेऊन समस्या सोडविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. विशेष म्हणजे याची सारी जबाबदारी जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.