शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

‘बाबा’ पुन्हा दिसणार नसले तरीही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:12 IST

नाशिक : कुणी ७ वर्षाचं, कुणी १२, कुणी ९ तर कुणी अवघ्या ४ वर्षांचे बालक. जिल्ह्यातील अशा तब्बल २७४ ...

नाशिक : कुणी ७ वर्षाचं, कुणी १२, कुणी ९ तर कुणी अवघ्या ४ वर्षांचे बालक. जिल्ह्यातील अशा तब्बल २७४ बालकांचे बालपण कोरोनाने अचानक करपून गेले आहे. वडिलांची छत्रछाया अचानक डोक्यावरून नाहीशी झाली असल्याने अजाण वयातच या बालकांमध्ये प्राैढत्व आले आहे. वडिलांचा आधार गमावला असला, ते पुन्हा दिसणार नसले तरी त्या वडिलांनी त्यांच्याबाबत बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार ही बालके निश्चितच करतील; मात्र त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी समाजातील प्रत्येकाने त्यांच्या मायेचे छत्र शक्य त्या प्रकारे या बालकांवर धरण्याची गरज आहे.

या भावनेतूनच नाशिकमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्यास प्रारंभ केला आहे. नाशिकमध्ये भारतीय जैन संघटना, नवचेतना यांसह अन्य काही सामाजिक संस्थांनी पालक गमावलेल्या बालकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहेे. विशेषत्वे कमावता घटक असलेले वडील गमावलेल्या बालकांची संख्या जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यात एकूण १४ बालकांनी दोन्ही पालक गमावले असून, १ ते १८ वयोगटातील एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. त्या २८९ पालकांमधील २७४ बालकांना पितृशोक तर १५ बालकांना मातृशोक सहन करावा लागला. आई गमावणे हे सर्वात मोठे दु:ख असते; मात्र वडील असताना त्यांच्या असण्याचे महत्त्व कळत नसले तरी ते नसल्यावर पदोपदी जाणवते. ती उणीव कुणी भरुन काढू शकत नाही. कुटुंबाचा आर्थिक कणा असलेले वडील गमावणाऱ्या बालकांची संख्या खूप अधिक असल्याने अशा बालकांना खऱ्या अर्थाने आधाराची नितांत गरज आहे.

इन्फो

कुटुंबाच्या चरितार्थासाठी गेला जीव

घराबाहेर कोरोनारूपी राक्षसाशी सामना करावा लागणार, हे माहिती असतानाही केवळ कुटुंबाचा चरितार्थ चालावा, आर्थिक ओढाताण होऊ नये म्हणूनच त्यातील बहुतांश वडिलांना घराबाहेर पडावे लागले होते. या २७४ वडिलांमधील बहुतांश नागरिक हे मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय गटातील आहेत.

-------------

पितृ दिन विशेष