शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

बैठक रद्द झाल्याने उद्योजक माघारी

By admin | Updated: April 19, 2017 01:28 IST

बैठक रद्द झाल्याने उद्योजक माघारी

नाशिक : दीड ते दोन वर्षांनंतर मुहूर्त लागलेली जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक रद्द केल्याने या बैठकीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील उद्योजकांना माघारी परतावे लागले आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, जिल्हा उद्योग केंद्राचे तत्कालीन व्यवस्थापकांविरुद्ध उद्योजकांच्या वाढत्या तक्रारींमुळे दोन वर्षांपूर्वी स्थगित करण्यात आलेली जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक नंतरच्या कालावधीत होऊ शकली नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात अडकून पडले व त्यानंतर आलेल्या बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनाही सव्वा वर्षात बैठकीसाठी वेळ मिळालेला नाही. उद्योजकांनी वारंवार मागणी केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अशा प्रकारची बैठक घेण्याची अनुमती जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाल्यावर सोमवारी रात्री आठ वाजता जिल्ह्यातील उद्योजकांना बैठकीचे निमंत्रण पाठवावे लागले. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील उद्योजकांनी चार वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मात्र मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंग असल्याच्या कारणाने जिल्हाधिकाऱ्यांनी सदरची बैठक ऐनवेळी रद्द केली. परिणामी उद्योजकांना रिकाम्या हाती परतावे लागले. आता उद्या बुधवारी ही बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उद्योजकांना सांगण्यात आले असले तरी, त्यावर विश्वास ठेवण्यास उद्योजक तयार नाहीत.