शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

अंदरसूल येथे बस थांबत नसल्याने नाराजी

By admin | Updated: September 6, 2014 22:16 IST

अंदरसूल येथे बस थांबत नसल्याने नाराजी

 

येवला : अंदरसूल बसस्थानकात सर्व बस न थांबल्यास विद्यार्थ्यांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.येथून येवल्याला सुमारे ६०० विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असतानाही अंदरसूल बसस्थानकावर बस न थांबता पुढे जाऊन थांबते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ती बस धावत पकडणे शक्य होत नाही. वैजापूर व येवला आगाराच्या बसच्या बाबतीत या स्वरूपाच्या तक्रारी आहेत. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकवेळा ही अडचण आगार व्यवस्थापनाकडे सांगितली; परंतु याची दखल घेण्यात आली नाही. दि. ४ सप्टेंबर रोजी सकाळी वैजापूर डेपोची औरंगाबाद-नाशिक बस अंदरसूल बसस्थानकावर न थांबता स्थानकापासून २०० मी. अंतरावर थांबली. विद्यार्थ्यांची परीक्षेची वेळ असल्याने ते धावत बस पकडण्यासाठी गेले. या बसमध्ये कु. मयुरी वल्टे व इतर मुली चढत असताना चालकाने जोरात बस पुढे नेल्याने ती मुलगी खाली पडली. डोक्याला जबर मार लागल्याने ती रुग्णालयात नेत असताना मरण पावली. या घटनेमुळे सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी संतप्त झाले आहेत. ही बाब गांभीर्याने घेऊन अशा प्रकारचे आडमुठे धोरण बंद करावे व विद्यार्थ्यांशी आपुलकीने आचरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, शिवसेना शहरप्रमुख राजकुमार लोणारी, साजीद शेख, धीरज परदेशी, आशिष अनकाईकर यांच्यासह ५० कार्यकर्त्यांनी दिला. (वार्ताहर)