शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

अभिरुची उंचावण्यासाठी व्हावेत प्रयत्न चर्चा

By admin | Updated: October 17, 2015 23:51 IST

सत्रातील सूर : साहित्य, संस्कृती, कला व शासकीय धोरणावर मान्यवरांनी कार्यक्रमात मांडली अभ्यासपूर्ण मते

 नाशिक : समाजाची कलेच्या प्रत्येक क्षेत्रातील सरासरी अभिरुची चिंताजनक अवस्थेत असून, ती उंचावण्यासाठी कलावंत, लोक व शासनाच्या वतीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचा सूर चर्चासत्रात निघाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र २०२५ : साहित्य, संस्कृती व कला : सामाजिक पर्यावरण आणि शासकीय धोरण’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात आज करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेत अभ्यासपूर्ण मते मांडली. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे उपस्थित होते. चर्चासत्राचे बीजभाषण ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी साहित्य, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी नाटक, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चित्रपट, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी चित्रकला-शिल्पकला, तर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी संगीत या विषयावर मते मांडली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी स्वागत केले. यशवंतराव प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनी चर्चासत्रामागील भूमिका मांडली. विनायकदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार हेमंत टकले यांनी समारोपाचे भाषण केले. लोकेश शेवडे यांनी सूत्रसंचालन केले. सदा डुंबरे यांनी आभार मानले.