शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

अभिरुची उंचावण्यासाठी व्हावेत प्रयत्न चर्चा

By admin | Updated: October 17, 2015 23:51 IST

सत्रातील सूर : साहित्य, संस्कृती, कला व शासकीय धोरणावर मान्यवरांनी कार्यक्रमात मांडली अभ्यासपूर्ण मते

 नाशिक : समाजाची कलेच्या प्रत्येक क्षेत्रातील सरासरी अभिरुची चिंताजनक अवस्थेत असून, ती उंचावण्यासाठी कलावंत, लोक व शासनाच्या वतीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचा सूर चर्चासत्रात निघाला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मुंबई) व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र २०२५ : साहित्य, संस्कृती व कला : सामाजिक पर्यावरण आणि शासकीय धोरण’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन कुसुमाग्रज स्मारकात आज करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग घेत अभ्यासपूर्ण मते मांडली. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे उपस्थित होते. चर्चासत्राचे बीजभाषण ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी साहित्य, ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी नाटक, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी चित्रपट, ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांनी चित्रकला-शिल्पकला, तर ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी संगीत या विषयावर मते मांडली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी स्वागत केले. यशवंतराव प्रतिष्ठानचे सचिव शरद काळे यांनी चर्चासत्रामागील भूमिका मांडली. विनायकदादा पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार हेमंत टकले यांनी समारोपाचे भाषण केले. लोकेश शेवडे यांनी सूत्रसंचालन केले. सदा डुंबरे यांनी आभार मानले.