शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

कनाशी वनपरिक्षेत्रात जंगलाचा ऱ्हास

By admin | Updated: June 13, 2014 00:21 IST

कनाशी : येथील वनपरिक्षेत्रामधील वनपरिमंङळ कार्यालय हातगडच्या परिसरातील सागाच्या वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात येत आहे . त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

 

कनाशी : येथील वनपरिक्षेत्रामधील वनपरिमंङळ कार्यालय हातगडच्या परिसरातील सागाच्या वृक्षांची कत्तल करून तस्करी करण्यात येत आहे . त्यामुळे वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. हातगड परिमंडळातील ठाणापाझ येथील जंगलात साग, पळस , मोह इतर प्रजातींची मोठमोठी झाडे आहेत . परंतु ठाणापाझ परिसरातील जंगल नष्ट होत चालणे आहे . वनपरिमंडळ कार्यालयाच्या दुर्लक्षणामुळे सदरचे जंगल धोक्यात आले आले आहे . येथील जंगलाचे प्रमाण कमी होत चालले आहेत . त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे नवीन झाडांची लागवड झाली पण ती फक्त नावापुरतीच झाली त्यातून फक्त कागदपत्रांची पूर्तता करण्यात वनविभाग धन्यता मानत आहे.जंगलाचे रक्षण करण्यासाठी लाखो रूपये खर्च करून मनोराचे बांधकाम केले. परंतु सदर मनोरा फक्त शोभीची वस्तू म्हणून उभे आहे सदर वृक्षांची सर्रास कत्तल सुरू आहे वनविभागाचे कर्मचारी व शासकीय यंत्रणा याकङे दुर्लक्ष करीत असल्याने चोरटे बिनधास्त तोड करत आहेत . पर्यावरणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना वृक्षतोड होत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वृक्ष तोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. जंगलाचे रक्षण करण्यासाठी व जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी टेहळणीसाठी मनोरे आहे. पंरतु तरी सुध्दा झाडाची तोड करण्यात येते शासनाचे लाखो रूपये खर्च करून मनोऱ्याचे बांधकाम केले परंतु अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे सदर मनोरे शोभेची वस्तू म्हणून जंगलात उभे आहेत बरेच ठिकाणी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसायासाठी इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे . आधिकरी व कर्मचारीवर्ग मूग गिळून बसले आहे त्यामुळे जंगलाचे ऱ्हास होण्यास वाव मिळत आहे. (वार्ताहर)