शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

सत्तेत नसूनही राष्ट्रवादीने कमाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:36 IST

वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे.

वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे. जिल्ह्यात नऊ जागा लढविणाऱ्या राष्टÑवादीने यंदाच्या निवडणुकीत राजकीय सामंजस्यपणाची व योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची खेळलेल्या खेळीमुळे पक्षाला सर्वाधिक सहा जागांवर विजय मिळविता आला आहे.२००९ निवडणुकीचा फॉर्म्युला वापरून राष्टÑवादीने कॉँग्रेससाठी सहा जागा सोडल्या असल्या तरी, मालेगाव बाह्य ही हक्काची जागा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना सोडून राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले. पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊन भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले. त्याचबरोबर नेहमीच पराभव होणाºया देवळाली मतदारसंघात ऐनवेळी भाजपच्या नगरसेविकेस गळाला लावून बबन घोलप यांच्यासमोर नुसते आव्हानच उभे केले नाही तर थेट तीस वर्षांनंतर मतदारसंघ राष्टÑवादीच्या अमलाखाली आणला. सिन्नर मतदारसंघात सक्षम उमेदवाराची वानवा असताना भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना पक्षात घेऊन सिन्नरची जागा ताब्यात घेतली. निफाडमध्ये पुन्हा दिलीप बनकर यांनाच उमेदवारी देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाजी मारली, तर दिंडोरीतही नरहरी झिरवाळ यांनी पाच वर्षे केलल्या कामाच्या बळावर मतदारसंघ कायम राखला.

टॅग्स :Electionनिवडणूक