शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

सत्तेत नसूनही राष्ट्रवादीने कमाविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 01:36 IST

वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे.

वीस वर्षांपूर्वी कॉँग्रेसपासून विभक्त होऊन स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्टÑवादीला जिल्ह्यात जेवढे यश मिळू शकले नाही, त्यापेक्षा अधिक यश वीस वर्षांनंतर सत्तेत नसतानाही मिळाले आहे. जिल्ह्यात नऊ जागा लढविणाऱ्या राष्टÑवादीने यंदाच्या निवडणुकीत राजकीय सामंजस्यपणाची व योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची खेळलेल्या खेळीमुळे पक्षाला सर्वाधिक सहा जागांवर विजय मिळविता आला आहे.२००९ निवडणुकीचा फॉर्म्युला वापरून राष्टÑवादीने कॉँग्रेससाठी सहा जागा सोडल्या असल्या तरी, मालेगाव बाह्य ही हक्काची जागा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना सोडून राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडविले. पूर्व मतदारसंघात भाजपने उमेदवारी नाकारलेल्या बाळासाहेब सानप यांना उमेदवारी देऊन भाजपपुढे तगडे आव्हान उभे केले. त्याचबरोबर नेहमीच पराभव होणाºया देवळाली मतदारसंघात ऐनवेळी भाजपच्या नगरसेविकेस गळाला लावून बबन घोलप यांच्यासमोर नुसते आव्हानच उभे केले नाही तर थेट तीस वर्षांनंतर मतदारसंघ राष्टÑवादीच्या अमलाखाली आणला. सिन्नर मतदारसंघात सक्षम उमेदवाराची वानवा असताना भाजपचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना पक्षात घेऊन सिन्नरची जागा ताब्यात घेतली. निफाडमध्ये पुन्हा दिलीप बनकर यांनाच उमेदवारी देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाजी मारली, तर दिंडोरीतही नरहरी झिरवाळ यांनी पाच वर्षे केलल्या कामाच्या बळावर मतदारसंघ कायम राखला.

टॅग्स :Electionनिवडणूक