शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

किदवाईरोड स्मारकावर शहिदांचे नाव टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव महापालिका शहराच्या सात शहिदांचे नाव टाकण्याबाबत अर्ज दिला होता; परंतु अद्याप कार्यवाही ...

निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव महापालिका शहराच्या सात शहिदांचे नाव टाकण्याबाबत अर्ज दिला होता; परंतु अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. राजपत्रात मालेगावच्या सात शहिदांची नावे लिहिलेली आहेत. पुण्याच्या येरवडा तुरुंगात सर्व सात पुरुष होते. त्या शहिदांच्या वारसांना शासनाने पेन्शन व इनाम जमीन दिली होती. त्याच्या कुटुंबीयांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून दाखविले आहे. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध १९२१ मध्ये त्यांच्याशी लढले. या दरम्यान टिळक रोडवर एका इंग्रज अधिकाऱ्याला ठार मारले. यात मालेगावच्या सात शहिदांना गळफास देण्यात आला. यामुळे किदवाईरोडवरील स्मारकावर शहिदांची नावे टाकण्यात यावी. निवेदनावर अध्यक्ष रिजवान बॅटरीवाला, यासेर अरीफ, मोहंमद फैजान, जवीद अख्तर, मोहंमद रिजवान, इस्तयाक अन्सारी,अमीन शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.