शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

नोकरभरती प्रक्रि या तातडीने राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:27 IST

येवला : गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी जोमाने चालू आहे. परंतु शासन भरतीबाबत उदासीन आहे. नवीन भरती बंद आहेच; शिवाय रिक्त पदांत कपात केली आहे. अनेक खात्यांत तर भरतीच नाही. कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात आहे, अशी व्यथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी चळवळ समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली आहे. एका कार्यक्रमानिमित्त खासदार सुळे येवल्यात आल्या होत्या. चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत राज्यात नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षा याबाबत भूमिका मांडली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन सुळे यांनी या युवकांना दिले.

ठळक मुद्देयेवला : स्पर्धा परीक्षा विद्यार्थी चळवळ समन्वय समितीचे साकडे

येवला : गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी जोमाने चालू आहे. परंतु शासन भरतीबाबत उदासीन आहे. नवीन भरती बंद आहेच; शिवाय रिक्त पदांत कपात केली आहे. अनेक खात्यांत तर भरतीच नाही. कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात आहे, अशी व्यथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी चळवळ समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली आहे. एका कार्यक्रमानिमित्त खासदार सुळे येवल्यात आल्या होत्या. चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत राज्यात नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षा याबाबत भूमिका मांडली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन सुळे यांनी या युवकांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मूठभर जागा भरतीप्रक्रियेसाठी प्रचंड फी आकारून शासनाने केवळ महसूल गोळा करण्याचा व्यवसाय मांडला आहे. अनेक परीक्षांचे निकाल रखडवले जात आहेत. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाºया अनेक युवकांच्या हाती केवळ निराशा देण्याचे काम शासनाने सुरू ठेवले आहे. विद्यार्थी निराश झाले आहेत. शासन मात्र या विषयावर ढिम्म आहे. यावेळी सागर आचारी, अमोल बोरसे, संदीप खुटे, लखन शिंदे, अतुल काळे, निलेश सोनवणे, संदीप नागरे उपस्थित होते.सरकारी खात्यातील रिक्त पदावरील बंदी उठवावी, ३० टक्के नोकरकपात रद्द करण्यात यावी, पोलीसभरतीची प्रक्रि या राबवावी, राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा रद्द करावी, पूर्वीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक, विक्र ीकर निरीक्षक पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेऊन १५०० पेक्षा अधिक जागांची जाहिरात काढण्यात यावी, २०१६ साली घोषित केलेली ३०८१ पदांच्या तलाठी भरतीसाठी राज्य आयोगाची परीक्षा घेऊन भरती करावी, राज्यपातळीवर प्रतीक्षेत असलेली २३ हजार शिक्षक पदांची भरती करावी, राज्य शासन घेत असलेल्या सर्व परीक्षांत प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांची यादी नावासह प्रसिद्ध करावी, राज्य शासनाने तामिळनाडू लोकसेवा आयोगाचा पॅटर्न राबवावा यासह