शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

नोकरभरती प्रक्रि या तातडीने राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:27 IST

येवला : गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी जोमाने चालू आहे. परंतु शासन भरतीबाबत उदासीन आहे. नवीन भरती बंद आहेच; शिवाय रिक्त पदांत कपात केली आहे. अनेक खात्यांत तर भरतीच नाही. कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात आहे, अशी व्यथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी चळवळ समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली आहे. एका कार्यक्रमानिमित्त खासदार सुळे येवल्यात आल्या होत्या. चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत राज्यात नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षा याबाबत भूमिका मांडली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन सुळे यांनी या युवकांना दिले.

ठळक मुद्देयेवला : स्पर्धा परीक्षा विद्यार्थी चळवळ समन्वय समितीचे साकडे

येवला : गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी जोमाने चालू आहे. परंतु शासन भरतीबाबत उदासीन आहे. नवीन भरती बंद आहेच; शिवाय रिक्त पदांत कपात केली आहे. अनेक खात्यांत तर भरतीच नाही. कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात आहे, अशी व्यथा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी चळवळ समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे मांडली आहे. एका कार्यक्रमानिमित्त खासदार सुळे येवल्यात आल्या होत्या. चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेत राज्यात नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षा याबाबत भूमिका मांडली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन सुळे यांनी या युवकांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, मूठभर जागा भरतीप्रक्रियेसाठी प्रचंड फी आकारून शासनाने केवळ महसूल गोळा करण्याचा व्यवसाय मांडला आहे. अनेक परीक्षांचे निकाल रखडवले जात आहेत. सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाºया अनेक युवकांच्या हाती केवळ निराशा देण्याचे काम शासनाने सुरू ठेवले आहे. विद्यार्थी निराश झाले आहेत. शासन मात्र या विषयावर ढिम्म आहे. यावेळी सागर आचारी, अमोल बोरसे, संदीप खुटे, लखन शिंदे, अतुल काळे, निलेश सोनवणे, संदीप नागरे उपस्थित होते.सरकारी खात्यातील रिक्त पदावरील बंदी उठवावी, ३० टक्के नोकरकपात रद्द करण्यात यावी, पोलीसभरतीची प्रक्रि या राबवावी, राज्य लोकसेवा आयोगाची संयुक्त परीक्षा रद्द करावी, पूर्वीप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक, विक्र ीकर निरीक्षक पदासाठी स्वतंत्र परीक्षा घेऊन १५०० पेक्षा अधिक जागांची जाहिरात काढण्यात यावी, २०१६ साली घोषित केलेली ३०८१ पदांच्या तलाठी भरतीसाठी राज्य आयोगाची परीक्षा घेऊन भरती करावी, राज्यपातळीवर प्रतीक्षेत असलेली २३ हजार शिक्षक पदांची भरती करावी, राज्य शासन घेत असलेल्या सर्व परीक्षांत प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांची यादी नावासह प्रसिद्ध करावी, राज्य शासनाने तामिळनाडू लोकसेवा आयोगाचा पॅटर्न राबवावा यासह