शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST

महावितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा वेळोवेळी बदल केले जातात. प्रत्येक महिन्याला रात्री व दिवसा वेगवेगळे भारनियमन करून एक ...

महावितरण कंपनीकडून प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा वेळोवेळी बदल केले जातात. प्रत्येक महिन्याला रात्री व दिवसा वेगवेगळे भारनियमन करून एक प्रकारे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांदा, गह, हरभरा, कोबी, वांगी आदीसह शेतमाल घेतला असून, या मालाला वेळेत पाणी देणे शेतकरी वर्गाला शक्य होत नाही. बदलत जाणाऱ्या वेळेमुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री थंडीमध्ये शेतामध्ये पाणी देण्यासाठी कसरत करावी लागत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना रात्री- अपरात्री शेतामध्ये जंगली प्राण्यांचा सामना करून शेताला पाणी द्यावे लागत आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी चकणे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात दररोज बदल होत असल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागत आहे. यावर्षी सर्वच बाजूंनी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.