शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

इगतपुरी : महसूल आणि पोलीस प्रशासनाची उदासीन

ताघोटी : आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यावर मात करण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते. मात्र इगतपुरी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यात आपत्कालीन व्यवस्थापनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी आणि या स्थितीत जीवन-मृत्यूच्या संकटात सापडलेल्यांना वाचविण्यासाठी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापन नामधारी ठरले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य आण यंत्रणाच तालुक्यात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती निवारण केंद्र असणे आवश्यक असताना इगतपुरीतील हे केंद्र गेली अनेक वर्षापासून गायब असल्याचे दिसते.तर तालुक्यात कोणी पाण्यात बुडाल्याची घटना घडली तर जीवरक्षक जवान उपलब्ध होत नसल्याने पोहणा-याचा शोध घ्यावा लागतो.तर कुठे आगीची घटना घडली तर सक्षम अशी अिग्नशामक यंत्रणा नसल्याने मिहंद्रा सारख्या आठवा इगतपुरी नगरपालिका किंवा टोल नाक्यावरील बंबाच्या भरवशावर राहावे लागते.शासनाने या बाबी लक्षात घेवून आपत्कालीन यंत्रणा गतिशील करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)