शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

इगतपुरी : महसूल आणि पोलीस प्रशासनाची उदासीन

ताघोटी : आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यावर मात करण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते. मात्र इगतपुरी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यात आपत्कालीन व्यवस्थापनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी आणि या स्थितीत जीवन-मृत्यूच्या संकटात सापडलेल्यांना वाचविण्यासाठी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापन नामधारी ठरले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य आण यंत्रणाच तालुक्यात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती निवारण केंद्र असणे आवश्यक असताना इगतपुरीतील हे केंद्र गेली अनेक वर्षापासून गायब असल्याचे दिसते.तर तालुक्यात कोणी पाण्यात बुडाल्याची घटना घडली तर जीवरक्षक जवान उपलब्ध होत नसल्याने पोहणा-याचा शोध घ्यावा लागतो.तर कुठे आगीची घटना घडली तर सक्षम अशी अिग्नशामक यंत्रणा नसल्याने मिहंद्रा सारख्या आठवा इगतपुरी नगरपालिका किंवा टोल नाक्यावरील बंबाच्या भरवशावर राहावे लागते.शासनाने या बाबी लक्षात घेवून आपत्कालीन यंत्रणा गतिशील करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)