शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

आपत्कालीन व्यवस्थापनाचा बोजवारा

By admin | Updated: July 16, 2016 00:03 IST

इगतपुरी : महसूल आणि पोलीस प्रशासनाची उदासीन

ताघोटी : आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यावर मात करण्यासाठी शासनाच्या महसूल विभागाकडून आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येते. मात्र इगतपुरी महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तालुक्यात आपत्कालीन व्यवस्थापनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन स्थितीवर मात करण्यासाठी आणि या स्थितीत जीवन-मृत्यूच्या संकटात सापडलेल्यांना वाचविण्यासाठी यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने तालुक्यातील आपत्कालीन व्यवस्थापन नामधारी ठरले आहे. आपत्कालीन व्यवस्थापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य आण यंत्रणाच तालुक्यात उपलब्ध नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात आपत्ती निवारण केंद्र असणे आवश्यक असताना इगतपुरीतील हे केंद्र गेली अनेक वर्षापासून गायब असल्याचे दिसते.तर तालुक्यात कोणी पाण्यात बुडाल्याची घटना घडली तर जीवरक्षक जवान उपलब्ध होत नसल्याने पोहणा-याचा शोध घ्यावा लागतो.तर कुठे आगीची घटना घडली तर सक्षम अशी अिग्नशामक यंत्रणा नसल्याने मिहंद्रा सारख्या आठवा इगतपुरी नगरपालिका किंवा टोल नाक्यावरील बंबाच्या भरवशावर राहावे लागते.शासनाने या बाबी लक्षात घेवून आपत्कालीन यंत्रणा गतिशील करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)